IIRF India MBA Ranking 2026: आयआयआरएफ इंडिया एमबीए रँकिंग २०२६ मध्ये कोणत्या संस्थेने पटकावले अव्वल स्थान? 'भारताचे हार्वर्ड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेजसह देशातील टॉप ५ मॅनेजमेंट कॉलेजेस (Top 5 Management…
भारतातील काही शाळा पारंपरिक वर्गखोल्या सोडून मुलांना जंगल आणि शेतात प्रत्यक्ष अनुभव आधारित शिक्षण (Experiential Learning) देत आहेत. नवीन शैक्षणिक धोरण आणि या मॉडेलचे फायदे येथे वाचा.
१५ व्या वित्त आयोगाच्या संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र आणि पेसा (ग्रामीण विकास कार्यक्रम) कायद्यांतर्गत ग्रामपंचायतींना त्यांच्या निधीपैकी किमान २५ टक्के निधी मानव संसाधन विकासावर खर्च करणे बंधनकारक आहे.
खूप वर्षांपूर्वीचा दाखला शोधण्यासाठी मुख्याध्यापकांनाही बराच वेळ खर्च करावा लागतो. जीर्ण झालेले जनरल रजिस्टरमधून नाव शोधून दाखला देणे ही खूपच वेळखाऊ प्रक्रिया होती.