‘एक राष्ट्र, एक शिक्षण प्रणाली’ ही संकल्पना भारतात लागू करणे कठीण मानले जाते, कारण देशातील प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती आणि शैक्षणिक गरजा वेगवेगळ्या आहेत.
राज्यातील शाळांमध्ये ई लर्निंग सुविधा सुरु करण्यात आले आहेत. मात्र या सुविधा धुळ खात पडले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. केवळ इंटरनेट सेवा बंद असल्याने ई-लर्निंग बंद आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणाची पूर्वीची प्राथमिक आणि माध्यमिक अशी रचना आता चार स्तरांमध्ये विभागली जाणार आहे. यात पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक हे टप्पे वयोगटानुसार ठरवले…
हा अहवाल भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील सध्याच्या आव्हानांवरही लक्ष केंद्रित करतो. त्यात म्हटले आहे की, लोकांसाठी शिक्षणाची उपलब्धता आणि शिक्षकांची कमतरता ही भारतातील मुख्य आव्हाने आहेत.
आपल्या भारतीय शालेय शिक्षण पद्धतीवरुन अनेकदा टीका केली जाते. यापूर्वी विद्यार्थ्यांचा विचार करुन 5 ते 8 इयत्तामध्ये पास केले जात होते. मात्र आता अशा पद्धतीने पास करणे बंद केले जाणार…
पालघरमधील मोखाडा तालुक्यात शिक्षण व्यवस्था धाब्यावर बसवण्यात आली आहे. येथील जिल्हापरिषद शाळांमध्ये मुख्याध्यापकांसह अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांची ओढाताण होत आहे.
खार्किवमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात नवीन कुमार नावाचा भारतीय विद्यार्थी ठार झाला आहे. कर्नाटकचा रहिवासी असलेला नवीन हा अन्न आणण्यासाठी बाहेर गेला होता. गोळीबारात ठार झालेला भारतीय युक्रेनमधील वैद्यकीय विद्यार्थी होता. मृत्यूमुळे…