पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, संबंधित सहकारी संस्था आणि बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांची यादी उपलब्ध असेल.
आयकरकडून डेटा मिळाला नसल्याची सरकारची माहिती राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्याऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण अहे.
विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभ ₹2 लाखांपर्यंत वाढवण्यात आला असून प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 च्या पीक कर्ज…
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकाराला नवे बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात राज्य सरकारने नवीन 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या निर्णयामुळे मागील काही काळापासून शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर…
शेतकरी कर्जमाफीबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली आहे. 30 जूनची मुदत हुकणार असून आवश्यक मंजुरीनंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. दरम्यान, या विलंबावरून राजू…
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने राज्यातील बळीराजासाठी ३६,५८५ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे थेट ५६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, ऐन…
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटवण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा करत आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे संकेत समोर आल्याने शेतकरी वर्गाच्या…
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच, आपणही आंदोलनस्थळी उपस्थित राहून उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. तसेच, यावरून राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन' पार पडत असून विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा…
सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस कडून कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतीकात्मक होळी करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीं सलग १२ वर्षे पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार, १२ जून) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफ़ीवर भाष्य केले.
Farmers News: राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावरही भरणे यांनी भूमिका मांडली. कांद्याच्या दरातील चढ़ उतारामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याऱ्यांना दिलासा मिळायला हवा, असे त्यांनी सांगितले, सोमवारपासून नाफेड आणि एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी…
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबतीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यावरूनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी "भाजप महायुती सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की…
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेत राज्य सरकारने घेतला आहे. शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी याबाबत सरकारचे आभार मानले असून एका विशिष्ट मागणीसाठी आंदोलनाचा लढा कायम ठेवणार असल्याचे म्हंटले…
राज्यातील शेतकरीवर्गाला अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पिकांच्या कर्जदरात सरासरी १२ टक्क्यांनी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा शासननिर्णय अद्याप निघालेला नसल्याने यंदा पीककर्ज वितरणाचे लक्ष्य निश्चित करता आलेले नाही.