राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.
Washim Farmer Loan Waiver: वाशिम जिल्ह्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात १७ हजार ३२७ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १५०.०५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. पहिल्या आणि…
Buldhana Farmers Flood Relief Fund: जून-जुलैतील अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. या निधीचा…
Dharashiv Farmers : धाराशिव जिल्ह्यातील तब्बल २१ हजार शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १८३.८५ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला. 6 लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये वितरित करण्यात आले. यासोबतच…
Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील बळीराजासाठी मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास…
कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. कर्जमाफीमुळे जुन्या थकबाकीचे ओझे कमी झाले.
वर्धा जिल्ह्यातील ३२ हजार ५३५ शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिली. जिल्ह्यातील विविध विकासकामांचाही त्यांनी आढावा मांडला.
Buldhana Farmer Loan Waiver Scheme : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाण्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार तातडीने मदत मिळावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले.
नैसर्गिक संकटांपासून पिकांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी वर्धा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार २४२ शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा काढला आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी सुमारे १ कोटी रुपये भरले आहेत.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 23,508 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 175 कोटी 78 लाख 55 हजार 144 रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त झाले आहेत.
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी जमा केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे निधी हस्तांतरित केला.
Chandrashekhar Bawankule on Farmer Loan Waiver Scheme: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कर्जबाजारीपणामुळे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष…
सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सादर केलेल्या लाभार्थी यादीच्या आधारे निधी वितरणाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पुरवणी मागण्यांत योजनेसाठी २०५५२ कोटींची…
Shetkari Karj Mukti Yojana 2026: बुलढाणा जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक क्रमांकासह जवळच्या महा-ई-सेवा…
पहिल्या यादीत नाव न आलेले किंवा अर्ज प्रक्रियेत असलेले शेतकरी दुसऱ्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. राज्यातील बँकांनी महा-आयटी प्रणालीवर सुमारे 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती अपलोड केली असून, त्यातून पुढील…
पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, संबंधित सहकारी संस्था आणि बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांची यादी उपलब्ध असेल.
आयकरकडून डेटा मिळाला नसल्याची सरकारची माहिती राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्याऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण अहे.
विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभ ₹2 लाखांपर्यंत वाढवण्यात आला असून प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 च्या पीक कर्ज…
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकाराला नवे बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.