वर्धा जिल्ह्यातील ३२ हजार ५३५ शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिली. जिल्ह्यातील विविध विकासकामांचाही त्यांनी आढावा मांडला.
Buldhana Farmer Loan Waiver Scheme : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाण्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार तातडीने मदत मिळावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले.
नैसर्गिक संकटांपासून पिकांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी वर्धा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार २४२ शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा काढला आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी सुमारे १ कोटी रुपये भरले आहेत.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 23,508 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 175 कोटी 78 लाख 55 हजार 144 रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त झाले आहेत.
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी जमा केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे निधी हस्तांतरित केला.
Chandrashekhar Bawankule on Farmer Loan Waiver Scheme: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कर्जबाजारीपणामुळे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष…
सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सादर केलेल्या लाभार्थी यादीच्या आधारे निधी वितरणाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पुरवणी मागण्यांत योजनेसाठी २०५५२ कोटींची…
Shetkari Karj Mukti Yojana 2026: बुलढाणा जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक क्रमांकासह जवळच्या महा-ई-सेवा…
पहिल्या यादीत नाव न आलेले किंवा अर्ज प्रक्रियेत असलेले शेतकरी दुसऱ्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. राज्यातील बँकांनी महा-आयटी प्रणालीवर सुमारे 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती अपलोड केली असून, त्यातून पुढील…
पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, संबंधित सहकारी संस्था आणि बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांची यादी उपलब्ध असेल.
आयकरकडून डेटा मिळाला नसल्याची सरकारची माहिती राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्याऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण अहे.
विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभ ₹2 लाखांपर्यंत वाढवण्यात आला असून प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 च्या पीक कर्ज…
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकाराला नवे बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात राज्य सरकारने नवीन 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या निर्णयामुळे मागील काही काळापासून शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर…
शेतकरी कर्जमाफीबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली आहे. 30 जूनची मुदत हुकणार असून आवश्यक मंजुरीनंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. दरम्यान, या विलंबावरून राजू…
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने राज्यातील बळीराजासाठी ३६,५८५ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे थेट ५६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, ऐन…
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटवण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा करत आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे संकेत समोर आल्याने शेतकरी वर्गाच्या…
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच, आपणही आंदोलनस्थळी उपस्थित राहून उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. तसेच, यावरून राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे.