प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच, आपणही आंदोलनस्थळी उपस्थित राहून उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. तसेच, यावरून राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन' पार पडत असून विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा…
सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस कडून कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतीकात्मक होळी करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीं सलग १२ वर्षे पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार, १२ जून) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफ़ीवर भाष्य केले.
Farmers News: राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावरही भरणे यांनी भूमिका मांडली. कांद्याच्या दरातील चढ़ उतारामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याऱ्यांना दिलासा मिळायला हवा, असे त्यांनी सांगितले, सोमवारपासून नाफेड आणि एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी…
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबतीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यावरूनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी "भाजप महायुती सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की…
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेत राज्य सरकारने घेतला आहे. शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी याबाबत सरकारचे आभार मानले असून एका विशिष्ट मागणीसाठी आंदोलनाचा लढा कायम ठेवणार असल्याचे म्हंटले…
राज्यातील शेतकरीवर्गाला अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पिकांच्या कर्जदरात सरासरी १२ टक्क्यांनी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा शासननिर्णय अद्याप निघालेला नसल्याने यंदा पीककर्ज वितरणाचे लक्ष्य निश्चित करता आलेले नाही.
अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
१९९० पासूनचे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचीही माहिती आहे. कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समितीची नेमणूक राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समिती नेमली आहे.
दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल एक अब्ज रुपयांची मदत जमा झाली. मात्र, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ ७५ हजार रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.
अधिवेशनाचा कालावधी लहान असला तरीही शनिवार व रविवार असे २ दिवस अधिकचे आहेत. सरासरी ५ तास दिवस काम व्हावे अशी अपेक्षा असताना रोज १० तास सभागृहाचे काम चालते.
विरोधी पक्षात एकी दिसलीच नाही. अंतिम आठवडा प्रस्तावात खोटे प्रश्न होते. चुकीच्या माहितीच्या आधारावर कामकाज करण्याचा प्रयत्न केला. पायऱ्यांवर आंदोलन केले. मारामारीचा प्रकार अक्षम्य होता.
कर्जमाफीच्या मुद्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपोषणाला बसले होते. यानंतर १५ दिवसांच्या आत समिती नेमून अहवाल सादर केला जाईल आणि कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन बच्चू कडू…