आता बचत खाते ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. एसबीआयसह सहा प्रमुख बँकांनी अलीकडेच सरासरी मासिक शिल्लक रकमेवर आकारले जाणारे शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे.
आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 15 सप्टेंबरपर्यंत वाढवून करदात्यांना दिलासा दिला आहे. यामुळे लोक घाई न करता त्यांचे रिटर्न योग्यरित्या भरू शकतील.
पुढील वर्षी त्यात आणखी 92967 कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. समर्थन संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात हे उघड झाले आहे. ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण…