२०२६ वर्ष जवळ येत असताना, बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्यांबद्दल ऑनलाइन चर्चा पुन्हा तीव्र झाल्या आहेत. सध्या जगभरात आर्थिक संकट येणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
गेल्या काही दशकांपासून, मुंबई हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे हृदय राहिले आहे. आता मात्र, भारताची अर्थव्यवस्था अधिक डिजिटल आणि डेटा-चालित होत असताना, बंगळुरू भारताची नवीन आर्थिक राजधानी म्हणून वेगाने उदयास येत आहे.
देशात चक्रीय किंवा वर्तुळाकार अर्थव्यवस्था मॉडेलची अंमलबजावणी सुरू झाल्याने पुढील पाच वर्षांत देशातील दूग्ध उत्पादकांचे उत्पन्न सुमारे २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या मॉडेलमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
जगभरातील अनेक देशांची चलने भारतीय रुपयापेक्षा खूपच कमकुवत आहेत. काही देशांची चलने इतकी कमजोर आहेत की, अमेरिकेचा एक डॉलर खरेदी करम्यासाठी हजारो किंवा लाखो, युनिट खर्च करावे लागतात.
अनेकदा आपण विविध ठिकाणी पैसे गुंतवतो. मात्र, हीच माहिती आपल्या कुटुंबियांना ठाऊक असते का? चला जाणून घेऊयात, तुमच्या आर्थिक व्यवहारांबद्दल कुटुंबाला काय माहीत असणे आवश्यक आहे.
जिओफायनान्स अॅप एक नवं फीचर लाँच करत आहे. यामुळे वापरकर्त्यांना बँक खाती, म्युच्युअल फंड आणि स्टॉकचे एकाच वेळी एकाच ठिकाणी माहिती मिळेल. याबद्दल जाणूया घेऊया सविस्तर..
आता बचत खाते ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. एसबीआयसह सहा प्रमुख बँकांनी अलीकडेच सरासरी मासिक शिल्लक रकमेवर आकारले जाणारे शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे.
आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 15 सप्टेंबरपर्यंत वाढवून करदात्यांना दिलासा दिला आहे. यामुळे लोक घाई न करता त्यांचे रिटर्न योग्यरित्या भरू शकतील.
पुढील वर्षी त्यात आणखी 92967 कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. समर्थन संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात हे उघड झाले आहे. ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण…