राज्यातील काही जिल्ह्यांत पडत असलेल्या पावसाने अक्षरशः लोकांचे जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशातच स्वतः शेतकरी असलेल्या प्रवीण तरडेंनी मदतीचा हात पुढे केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकलेले असून अतिरिक्त बचाव पथके मागवून बचाव कार्य अधिक गतिमान करण्यात येत आहे.
Panjab Flood Viral Video : सध्या पंजाबमधील परिस्थितीत अत्यंत बिकट झाली आहे. भीषण पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच वेळी सोशल मीडियावर पूरासंदर्भात एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने पाकिस्तानच्या हवामानाबद्दल एक भयावह भविष्यवाणी केली आहे. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाकिस्तानला दर १५ वर्षांनी भीषण पूर आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल.
Tawi River flood alert : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानशी संवाद साधला आहे. इस्लामाबादला माहिती देताना भारताने सांगितले की जम्मूमधील तावी नदीत मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे.
China Flood update : चीनमध्ये सध्या पूर आणि भूस्खलनामुळे प्रचंड विनाश झाला आहे. सध्या परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता चीनच्या हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Kokan Rain: रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणकिनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
Flash Floods hits New Mexico : अमेरिकेत सध्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेच्या टेक्सास नंतर आता न्यू मेक्सिकोमध्येही अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे.
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अन्य राज्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मान्सून दाखल होण्याचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
चीनमधील गुइझोऊ प्रांतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण बेपत्ता आहेत.
अतिदुर्गम व आदिवासीबहुल तालुका म्हणून अहेरीची ओळख आहे. तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे मुख्य रस्ते आणि नदी, नाल्यावर पूल नाही. काही ठिकाणी ठेंगणे पूल असल्याने पावसाळ्यात तब्बल 31 गावे संपर्काच्या बाहेर…
Assam flood News : भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. राज्यातील अनेक भागात पाण्याची पातळी वाढली आणि काही गाव पाण्याखाली गेले.