आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी दूरच्या केंद्रांवर किंवा रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. आयुष्मान कार्ड बनवण्याची सुविधा आता शिधावाटप दुकानांमध्ये राबविण्यात येत आहे. आणि तुम्ही मोबाईलवर ते बनवू शकता.
महाराष्ट्रात आरोग्य विभाग मुख्यतः प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील सेवा पुरवतो. यात उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि प्रथम संदर्भ युनिट्स यांचा समावेश होतो.
पौगंडावस्थेत प्रवेश करताना मुलांच्या स्वभावात बदल होणं, त्यांनी रागावणे किंवा चिडचिड करणे हे सामान्य मानले जाते. मात्र, अनेकदा हा चिडचिडेपणा इतका तीव्र होतो की, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.
'मशरूम' हे सध्याच्या काळात अत्यंत लोकप्रिय आणि बरंच गुणकारी मानले जात आहे. मशरूम हे केवळ चवीलाच उत्कृष्ट नसतं. तर ते शरीरासाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करतात.मशरूममध्ये बरेच गुणकारी तत्त्व असतात.
आपल्यापैकी बहुतेक जण आपली सकाळ चहा किंवा कॉफीने सुरू करतात. सकाळी रिफ्रेशमेंटसाठी चहा कॉफी हा काही जणांसाठी अमृतासारखं काम करतो. त्यातील कॅफिन हे झोपेची समस्या दूर करण्यासाठी एक उत्तम मार्ग…
बेडशीटची नियमित स्वच्छता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यावर घाम, मृत त्वचा, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होतात, जे डोळ्यांना दिसत नाहीत. तज्ञांच्या मते आठवड्यातून किमान एकदा बेडशीट बदलणे गरजेचे आहे.
राज्यात वाढत्या कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारने व्यापक तपासणी आणि उपचार मोहीम हाती घेतली आहे. स्तन कर्करोग तपासणीवर विशेष भर देत कोट्यवधी महिलांची तपासणी करण्यात आली आहे.
२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकर २०२६ या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण जग नवीन वर्षाची जोमाने तयारी करत आहे. येणार नवीन वर्ष प्रत्येकासाठी…
प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना समजूतदार आणि जबाबदार बनवायचं असतं. पण त्यासाठी त्यांची योग्य प्रकारे वाढ होणं आवश्यक आहे. काही मूलं मोठी होतात, पण त्यांच्यात मॅच्युरिटी दिसत नाही. त्यामुळे लहान वयातच…
सतत फोन वापरण्यामुळे डोळ्यांवर ताण, स्मरणशक्ती कमी होणे, तणाव आणि झोपेच्या समस्यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे फोनचा वापर मर्यादित ठेवून आरोग्यदायी सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.
मार्च एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात वाढ होते. वाढत जाणाऱ्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याशिवाय फळांचा ज्यूस देखील महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा शरीराला थंडावा मिळावा म्हणून…
उन्हाळ्याचा दाह जाणवायला आता सुरूवात झाली आहे. उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. त्यामुळे उष्णतेचे अनेक विकार सुरू होतात. म्हणून वेळीच काळजी घ्यावयास हवी. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे शरीरातील…
खरं तर तुमच्या शरीरात एक जैविक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.