प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना समजूतदार आणि जबाबदार बनवायचं असतं. पण त्यासाठी त्यांची योग्य प्रकारे वाढ होणं आवश्यक आहे. काही मूलं मोठी होतात, पण त्यांच्यात मॅच्युरिटी दिसत नाही. त्यामुळे लहान वयातच…
सतत फोन वापरण्यामुळे डोळ्यांवर ताण, स्मरणशक्ती कमी होणे, तणाव आणि झोपेच्या समस्यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे फोनचा वापर मर्यादित ठेवून आरोग्यदायी सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.
मार्च एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात वाढ होते. वाढत जाणाऱ्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याशिवाय फळांचा ज्यूस देखील महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा शरीराला थंडावा मिळावा म्हणून…
उन्हाळ्याचा दाह जाणवायला आता सुरूवात झाली आहे. उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. त्यामुळे उष्णतेचे अनेक विकार सुरू होतात. म्हणून वेळीच काळजी घ्यावयास हवी. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे शरीरातील…
खरं तर तुमच्या शरीरात एक जैविक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.