मुंबई विभागाचा बारावीचा निकाल यंदा ९०.०८ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत २.८५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही राज्याच्या क्रमवारीत मुंबईने सातव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
महाराष्ट्रात सलग दुसऱ्या वर्षी बारावीचा निकाल घसरल्याचे चित्र समोर आले आहे. कॉपीमुक्त अभियान राबवताना यंदा 100 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Maharashtra HSC Result 2026 LIVE: बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून दुपारी 1:00 वाजता या mahresult.nic.in,mahahsscboard.in वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.
Maharashtra HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल २ मे रोजी जाहीर होत आहे. अधिकृत वेबसाइट, रोल नंबर आणि डिजीलॉकरद्वारे निकाल कसा पाहायचा, याची संपूर्ण माहिती येथे वाचा.
Maharashtra HSC Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज इयत्ता १२वीचा (HSC) निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची घोषणा प्रथम पत्रकार परिषदेत करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आता अंतिम टप्प्यात आहेत. उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ने १०वी-१२वी विद्यार्थ्यांसाठी संयुक्त प्रमाणपत्राची नवी व्यवस्था लागू केली आहे. आता स्वतंत्र मार्कशीट आणि प्रमाणपत्राऐवजी एकच प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे सुलभ करण्यासाठी 10वी-12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र्य दिले जाते.
दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका सहावीच्या विद्यार्थिनीने हाताळल्याचा प्रकार समोर आल्यानंतर Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ने संबंधित शिक्षकावर कारवाई केली आहे.
बारावीनंतरची सुट्टी करिअरची भक्कम पायाभरणी करण्यासाठी महत्त्वाची संधी असते. इंग्लिश स्पिकिंग आणि MSCIT सारखे कोर्स व्यक्तिमत्त्व आणि संगणक कौशल्य वाढवतात.
HSC Exam News : नागपुरात बारावी परीक्षेतील पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याचदरम्यान महाराष्ट्र बोर्डाकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राज्यात उद्यापासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू होत असून ‘कॉपीमुक्त अभियान’ कडकपणे राबवले जाणार आहे. २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान परीक्षा होणार असून १६.१५ लाख विद्यार्थी सहभागी आहेत.
वाशिम जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या दाव्याला धक्का बसला असून ६३२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. सुमारे ४७ शिक्षक कारवाईच्या भोवऱ्यात सापडले असून २६ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
राज्यभरात दहावीच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत ठेवून आवश्यक साहित्यच घेऊन जावे.
मायक्रोबायोलॉजीची महत्त्वाची उपशाखा म्हणजे बॅक्टेरियोलॉजी, ज्यात जीवाणूंच्या जीवनचक्राचा सखोल अभ्यास केला जातो. संशोधन क्षेत्रात या शाखेला मोठी करिअर संधी आहे.
मंगळवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली नाशिक विभागात 285 केंद्रावर एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून सामोरे जात आहेत. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक विद्यार्थी पकडला गेला.
जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे.