सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर दिसत आहे. कृती समितीचे शौकत नवाज मीर यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत निदर्शने सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. निदर्शकांनी राजधानी मुझफ्फराबादमध्ये मृतदेहासह निदर्शने सुरू केली आहेत
इंडियन ओव्हरसीज कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उभा राहिला आहे. त्यांच्या या विधानाचा भाजपने समाचार घेतला आहे.
जमात-उद-दावाच्या दहशतवाद्यांनी दावा केला आहे की त्यांनी बांगलादेशात शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बांगलादेशात झालेल्या निदर्शनांमध्ये त्यांनी १९७१ चा बदला घेतला.
फवाद खान आणि माहिरा खानने शेअर केलेल्या पोस्टमध्ये भारताचा अपमान केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा AICWA ने ही निषेध केला आहे. त्यासोबतच सर्वच पाकिस्तानी कलाकारांवरही भारतात आजीवन बंदी घालण्यात आली…
भारत- पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागांवर दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले होताना दिसत आहे. या हल्ल्यावर आता अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच संतापलीये. तिने 'जगाच्या नकाशावरुन त्यांना मिटवून टाका...' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
पाकिस्तानने सलग १० व्या दिवशी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर भागात गोळीबार केला आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तान मिशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजदूत अहमद यांनी भारताचे वर्तन अत्यंत चिथावणीखोर, राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.