भाजीपाला आणि डाळ-तांदळाच्या किमती दणदणीत वाढणार आहे. याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. परिणामी घरगुती बजेट कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे.
देशात भाजीपाला, डाळी आणि चिकन-मशाले यांच्या वाढत्या किमतींमुळे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या थाळ्यांच्या किमतींनी गेल्या ५ महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडवून टाकणारी ही महत्त्वाची आणि…
भारतात सोन्याच्या आयातीवर (Gold Import) सरकारने आणलेल्या कडक नियमांमुळे आणि वाढत्या देखरेखीमुळे व्यापारी सोनं आयात करण्यास कतरत आहेत, ज्यामुळे सोन्याची आयात अवघ्या ३० टनांवर मर्यादित राहिली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) वाढत्या किमतींनंतर आता भारतासमोर आणि पर्यायाने सर्वसामान्यांच्या खिशावर 'नवे आर्थिक किंवा भू-राजकीय संकट' घोंघावत आहे. या संकटामुळे सामान्यांना चांगलाच दणका बसेल. नेमकं असं कोणतं…
शहरांमधील परिस्थितीत थोडी सुधारणा झाली असली तरी, ग्रामीण भागातील परिस्थिती बिघडत आहे. ग्रामीण भागातील लोकांना काम मिळत नाहीये आणि यामुळे रोजगार बाजारात संकट निर्माण झाले आहे. नेमकी काय आहे परिस्थिती?…
बजेट तयार करणे आता पूर्वीइतकं सोपे राहिलेले नाही. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर चालवण्याचा खर्च सातत्याने वाढत आहे. स्वयंपाकघरातील खर्च असो, मुलांचे शिक्षण असो किंवा दररोजच्या प्रवासाचा खर्च जवळपास प्रत्येकच आघाडीवर आर्थिक…
गेल्या १० दिवसांतील इंधन दरातील ही तिसरी दरवाढ आहे. सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.
देशभरात दुधाच्या किमती वाढल्या, सीएनजीचे दर उंचावले आणि आता, पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर महागाईचा आणखी एक "बॉम्ब" फुटला आहे. शुक्रवार, १५ मे पासून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली…
एप्रिल २०२६ मध्ये, देशाचा घाऊक महागाई दर किंवा WPI वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. याउलट, मार्च महिन्यात हाच आकडा ३.८८ टक्के इतका होता. गेल्या ४२ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारणपणे साडेतीन वर्षांच्या…
एका नवीन अहवालातून असे सूचित होत आहे की, भारतातील महागाई खरोखरच वाढण्याच्या उंबरठ्यावर आहे. विशेष म्हणजे, महागाईचा हा आगामी 'हल्ला' अमेरिका-इराण संघर्षाशी संबंधित नसून, तो प्रामुख्याने वेगळ्या कारणासाठी आहे.
निवृत्त तसेच पात्र उमेदवारांसाठी भारतीय बीमा संस्थान (III) यांनी फॅकल्टी पदांची भरती जाहीर केली आहे. कोलकाता येथे जनरल इन्शुरन्स फॅकल्टी (कराराधारित) आणि मुंबई येथे असिस्टंट प्रोफेसर (कायमस्वरूपी) पदे भरली जाणार…
ऑक्टोबरच्या सुरुवातीला रेल्वेने तिकीट बुकिंग नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्याचा प्रवाशांना फायदा होईल. शिवाय, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला असून, दरात वाढ झाली आहे.
India WPI Inflation: महागाई मोजण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश केला जातो. उदा. घाऊक महागाईमध्ये, उत्पादित उत्पादनांचा वाटा ६३.७५%, अन्नासारख्या प्राथमिक वस्तूंचा वाटा २२.६२% आणि इंधन आणि वीज यांचा वाटा १३.१५% आहे.
आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दर्शवत आहेत की पुढेही हा ट्रेंड कायम राहील. सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२४ पर्यंत सतत वाढ झाल्यानंतर, नोव्हेंबरपासून दर महिन्याला महागाई कमी होत आहे. काय झाल स्वस्त…
ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे. त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत. सध्या ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी 3 हजार ते 4 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
New Rules from 1 May: आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, १ मे पासून, जर मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडली गेली तर तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी किंवा बॅलन्स तपासण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे…
जगभरात महागाईने थैमान घातले आहे. भारताच्या शेअर बाजारात गेल्या काही महिन्यात घसरण दिसून आली होती. ही घसरण फक्त भारत नव्हे तर अमेरिका, युरोप आणि चीन या देशांमध्येही दिसून आली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात झालेला अधिक पाऊस मिरची पिकासाठी हानीकारक ठरला. या महिन्यांमध्ये मिरची फुलोरा अवस्थेत असते. त्याचवेळी सतत पाऊस सुरु राहिल्याने फुलगळ झाली.
गेल्या काही दिवसांपासून अनेक वस्तू आणि पदार्थांचे दर वाढल्याचे दिसत आहे. टोमॅटो, लसूण यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर आता गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.