PM Narendra Modi Record : मागील एक दशकापासून नरेंद्र मोदी हे भारताचे नेतृत्व करत आहेत. याबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात देशात तिसरी आणीबाणी लागू करण्यात आली. अंतर्गत अस्थिरतेचा हवाला देत ही आणीबाणी लागू करण्यात आली. ही आणीबाणी २५ जून १९७५ रोजी लागू झाली
या असंतोषामागे केवळ न्यायालयाचा निर्णय नव्हता, तर अनेक आर्थिक आणि सामाजिक कारणांचीही पार्श्वभूमी होती. १९७१ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धाच्या परिणामांमुळे देशावर आर्थिक ताण निर्माण झाला होता
५४ वर्षांपूर्वी, याच बँकेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आवाजाचे अनुकरण करून, देशाला हादरवून टाकणारा एक बँक घोटाळा करण्यात आला होता. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घेऊया...
नीलम संजीव रेड्डी हे स्वतःच्या वेतनाचा ७० टक्के हिस्सा सरकारी निधीत जमा करत. त्यांच्या वैयक्तिक सेवेसाठी त्यांनी कोणतेही अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले नाहीत.
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानध्ये तणावपूर्ण परिस्थिती अद्यापही आहे. यामध्ये कॉंग्रेसने 1971 साली झालेल्या युद्धाची आठवण करुन देत इंदिरा गांधींच्या स्मृती जागवल्या आहेत.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या लोकशाहीवर गदा आणणारा न भूतो न भविष्यती असा आणीबाणीचा निर्णय घेतला होता. 1977 मध्ये हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प काल अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. अर्थसंकल्पात मध्यवर्गाला दिलासा देणारी घोषणा करण्यात आली. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करण्यात आला.
१९ जानेवारी १९६६ रोजी इंदिरा गांधींना देशाच्या पंतप्रधान बनवण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा आपली हाती घेतली.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील ९ए, कोटला रोड येथील पक्षाच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले. गेल्या ४७ वर्षांपासून २४, अकबर रोड परिसरातील कार्यलयातून कामकाज सुरू होतं.
भारताच्या इतिहासात १४ जानेवारी या तारखेला विशेष महत्त्व आहे. पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी अफगाण शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांच्या सैन्यात पानिपतची लढाई झाली.
काँग्रेस मुख्यालय स्थलांतराची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेस मुख्यालयाशी संबंधित एक जुनी घटना पुन्हा चर्चेत आली आहे. मे 1999 मध्ये, दिल्लीतील 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात वादळामुळे एक मोठे झाड…
ख्रिसमसचा दुसरा दिवस अर्थात 26 डिसेंबर हा अनेक घटनांमुळे इतिहासांच्या पानावर नेहमी लक्षात राहिलेला आहे. 2004 मध्ये या दिवशी इंडोनेशियामध्ये मोठा विध्वंसक भूकंप झाला होता.
देशाच्या पहिल्या महिला नेत्या इंदिरा गांधी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्यांच्या अंगरक्षकाने त्यांच्यावर गोळीबार करत हत्या केली. इंदिरा गांधींची आज पुण्यतिथी आहे.
काँग्रेस महिला आघाडीच्या संगीता तिवारी यांनी आपली राजकीय वाटचाल भारतीय जनता पार्टी पासून सुरू केली. संगीता तिवारी यांनी याबाबत आपलं मत मांडलं आणि अगदी मनापासून नवराष्ट्रसह गप्पा मारल्या आहेत.
देशाच्या राजकारणामध्ये एक प्रभावी महिला नेत्या म्हणून इंदिरा गांधी ओळखल्या जातात. आपल्या राजकीय खेळीने आणि वकृत्वाने त्यांनी सर्वांनाआश्चर्य चकित केले होते. सुरुवातीला त्यांच्यावर टीका करण्यात आली मात्र नंतर त्यांनी देशाचे…
पुणे : ‘गरिबांबद्दल कळवळा असणाऱ्या इंदिरा बाईंच्या काँग्रेस पक्षालाच आम्ही मत देणार त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी खूप काही केले.’अशा आशयाची भावना येरवडा परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये सार्वत्रिक दिसून आली आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा…