विकेटकीपर-फलंदाज जितेश शर्माने खुलासा केला की टी-२० विश्वचषक संघातून त्याला वगळल्याबद्दल त्याला खूप दुःख झाले आहे. टी-२० विश्वचषक संघातून बाहेर केल्यानंतर जितेशने पहिल्यांदाच स्पष्टपणे याबद्दल सांगितले आहे.
जितेश शर्माला संघातून वगळल्याबद्दल चाहते धक्क्यात आहेत. सोशल मीडियावर यावर प्रचंड चर्चा चालू आहे. RCB ज्या संघासाठी जितेश IPL मध्ये खेळतो, त्यांनी जितेशला वगळल्याबद्दल एक पोस्ट पोस्ट केली आहे
जितेशला परिस्थिती बदलता आली नाही, परंतु मैदानावर घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला. यष्टिरक्षक-फलंदाजाच्या चांगल्या नशिबाने गोलंदाजही थक्क झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात संजू सॅमसनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. आता त्याला दुसऱ्या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळणार का? यावर इरफान पठाणने वक्तव्य केले आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी संघ व्यवस्थापनाकडून भारतीय संघात संजू सॅमसनऐवजी जितेश शर्माचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून वापर करण्यात येत आहे. यामुळे आगामी रणनीतीसाठी हा प्रयोग होत असल्याचे बोलले जात आहे.
१२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बांगलादेश अ संघाला खूप संघर्ष करावा लागला आणि १२५/९ धावा काढल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. अंतिम सामन्यात पाकिस्तान अ संघाने बांगलादेश अ संघाला सुपर…
बांगलादेश अ आणि पाकिस्तान अ संघ अंतिम फेरीत भिडतील. भारत अ संघाला त्यांच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला, तर पाकिस्तान संघाने श्रीलंकेला एका चुरशीच्या सामन्यात ५ धावांनी पराभूत…
पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत अ संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये आता सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याचा एक झेल वादग्रस्त ठरला, ज्यामुळे खेळ काही काळासाठी थांबवण्यात आला.
९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तर भारतीय संघाच्या उपकर्णधाराची धुरा शुभमन गिलकडे असणार आहे. यावेळी…
९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धा सुरू होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात यष्टीरक्षक जितेश शर्माला संजू सॅमसनपेक्षा अधिक पसंती देण्याची शक्यता आहे.
दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध फारच रोमांचक सामना पार पडला. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरची ८ वर्षांनी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. आता करुणने त्याचा देशांतर्गत क्रिकेट संघ विदर्भ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सामन्याआधी संघाचे दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानावर एकत्र आले. या सामन्यात रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बगळुरूच्या संघाने लखनऊचा पराभूत करून टॉप 2 मध्ये स्थान पक्के…