500 Meter Rule: राष्ट्रीय महामार्गांपासून ५०० मीटर अंतरातील १,१०२ दारू दुकाने हटवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
एकट्या मुंबईत अंदाजे १० लाख दुकाने आहेत. नाईटलाइफची मागणी बऱ्याच काळापासून वाढत आहे. आतापर्यंत दुकाने उघडी ठेवण्याबाबत स्पष्टता नव्हती. अनेक लोकप्रतिनिधींनीही प्रशासनासमोर हा मुद्दा उपस्थित केला होता.
24 तास सुविधा देणारी दुकाने रात्रभर सुरू ठेवता येणार नाहीत, असे कोणत्याही कायद्यात म्हटलेले नाही. तरीही स्थानिक पोलिसांकडून बेकायदेशीररीत्या आणि मनमानी पद्धतीने कंपनीला रात्री 11 वाजेपर्यंत दुकान बंद करण्यास भाग…
जर एखाद्या सोसायटीमध्ये दारूचे दुकान असेल तर त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना दारू दुकानांकडून अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. याचदरम्यान आत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली.