यवतमाळमध्ये देशी दारूविक्री दुकान आणि बिअर बारला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. कथित खोट्या सह्यांचा आधार घेत दारू दुकानासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी केला आहे.
Online Liquor : मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता दुकानात किंवा वाईन्स शॉपबाहेर लांबच लांब रांगेत उभे न राहता घरबसल्या ऑनलाईन दारू बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली…
Liquor Ban: मद्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय प्रसिद्ध दारूच्या ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रशासनाने परवानग्यांचे नूतनीकरण, कर थकबाकी आणि गुणवत्ता निकषांशी संबंधित नियमांचे…
दारूबंदीमुळे बिहार सरकारला दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या अबकारी कराला (Excise Duty) मुकावे लागत आहे, ज्याचा परिणाम राज्याच्या विकासावर होत आहे शेजारच्या राज्यांचे (उदा. उत्तर प्रदेश, झारखंड) उत्पन्न वाढले आहे.
व्हिस्की, बिअर आणि रम उत्पादक कंपन्यांवर FSSAI ने मोठी कारवाई केली आहे. ८ आणि १२ वर्षे जुन्या दारूचे भ्रामक दावे करणे आणि अनधिकृत सिंथेटिक फ्लेवर वापरल्याप्रकरणी बड्या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात…
द्यप्रेमींना एक झटका लागणार आहे. सरकारने दारुच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नेमक्या किती रुपयांनी किंमती वाढणार आहेत. कोणत्या राज्यामध्ये या किमती लागून होणार आहेत आणि हा निर्णय…
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व्होडका ब्रँड्सपैकी एक असलेल्या व्हाईट मिसचीफ व्होडकाने आपल्या मुख्य पोर्टफोलिओमध्ये व्यापक ब्रँड रिवॅम्प आणि प्रीमियमायझेशनची घोषणा केली आहे.
500 Meter Rule: राष्ट्रीय महामार्गांपासून ५०० मीटर अंतरातील १,१०२ दारू दुकाने हटवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
एकट्या मुंबईत अंदाजे १० लाख दुकाने आहेत. नाईटलाइफची मागणी बऱ्याच काळापासून वाढत आहे. आतापर्यंत दुकाने उघडी ठेवण्याबाबत स्पष्टता नव्हती. अनेक लोकप्रतिनिधींनीही प्रशासनासमोर हा मुद्दा उपस्थित केला होता.
24 तास सुविधा देणारी दुकाने रात्रभर सुरू ठेवता येणार नाहीत, असे कोणत्याही कायद्यात म्हटलेले नाही. तरीही स्थानिक पोलिसांकडून बेकायदेशीररीत्या आणि मनमानी पद्धतीने कंपनीला रात्री 11 वाजेपर्यंत दुकान बंद करण्यास भाग…
जर एखाद्या सोसायटीमध्ये दारूचे दुकान असेल तर त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना दारू दुकानांकडून अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. याचदरम्यान आत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली.