Quetta Railway Track Blast : पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे रेल्वे रुळाजवळ झालेल्या भीषण स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
एसी लोकलमधून मिळणारा महसूल १.१८ कोटी रुपयांवरून १.९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, यात ६६.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे.एसी लोकलमधील विनातिकीट आणि अनियमित प्रवास रोखण्यासाठी मुंबई विभागाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम…
तिकीट तपासणी पथकाने विशेष मोहीम राबवून या तिकिटांची पडताळणी केली असता ३९ पीएनआर संशयास्पद आढळले. या कारवाईदरम्यान संबंधित प्रवाशांकडून नियमांनुसार दंड आकारण्यात आला.
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत १६.१३ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले आहे. या विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात आली होती.मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी स्वतःचेच मागील सर्व विक्रम मोडीत काढले.
रेल्वे प्रवासात वेटिंग लिस्टमुळे अनेकदा अडचण येते. पण IRCTC च्या ‘Opt Vikalp’ फिचरमुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. चला या फिचरचा वापर कसा…
दररोज येणाऱ्या कॉलपैकी सुमारे १०० ते १३० प्रकरणांवर प्रत्यक्ष कारवाई केली जाते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हेल्पलाइनवर एकूण ३६, १६६ कॉल प्राप्त झाले. यापैकी केवळ ६०…
सध्या पश्चिम रेल्वेकडे एकूण ११२ रेक असून, यात ९६ रेक प्रवाशांच्या सेवेत, तर १६ रेक देखभाल दुरुस्तीसाठी राखीव असतात. आता या ११२ रेकमध्ये ज्येष्ठांसाठी राखीव कपार्टमेंट तयार करण्याची सुरुवात झालेली…
हॉटेल व्यवसाय डगमगेल आणि त्यात काम करणारे हजारो परप्रांतीय कामगार गावाकडे परततील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या ताज्या आकडेवारीने हा अंदाज फोल ठरला…
बऱ्याच वेळेला दोघांची भांडणं सोडवायला जाणं हे नेहमीच घडतं पण या वेळी भांडणं सोडवायला गेलेला स्वतःच धुतला गेला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे, ज्याला पाहून…
लोकसभेत रेल्वेसंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देताना प्रवाशांच्या सोयी, सुरक्षितता आणि भविष्यातील प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे देशातील रेल्वे व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लोकलचा एकुणच अभ्यास करण्याचे काम मुंबई रेल्वे विरास महामंडळाने (एमआरव्हीसी) आयआयटी मुंबईला दिले. गर्दीमुळे लोकलमधून पडून आणि रुळ ओलांडताना होणाऱ्या मूत्युची संख्या जास्त आहे.
उरण शहराला उपनगरी रेल्वे जाळ्याशी जोडणारी ही पहिलीच मोठी सोय असल्याने प्रवाशांकडून याला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन दिवसापूर्वीच भारतीय रेल्वे मंत्रालयाने मध्यरेल्वेला फेऱ्या वाढविण्याबाबत लेखी सूचना दिली आहे.
विमानतळ ही एक अशी गोष्ट आहे जिथून वेगवेगळी विमाने हवेत उड्डाण घेतात किंवा हवेतून जमिनीवर उतरवली जातात. एकंदरीतच हे ठिकाण विमानांसाठीचा एक थांबा आहे. तुम्ही आजवर अनेक विमानतळांविषयी ऐकले असेल…
एखादी ट्रेन किंवा कोणतीही गाडी... बोगद्याच्या एका बाजूने शिरत असेल, तर दुसऱ्या बाजूने बाहेर तर निघणारच. पण ती बाहेर आलीच नाही तर? समजा ती बाहेर आली नाही पण बोगद्यात शोध…
मुंबईतील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहिला मिळत आहे. इतकेच नाहीतर पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत.