उरण शहराला उपनगरी रेल्वे जाळ्याशी जोडणारी ही पहिलीच मोठी सोय असल्याने प्रवाशांकडून याला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन दिवसापूर्वीच भारतीय रेल्वे मंत्रालयाने मध्यरेल्वेला फेऱ्या वाढविण्याबाबत लेखी सूचना दिली आहे.
विमानतळ ही एक अशी गोष्ट आहे जिथून वेगवेगळी विमाने हवेत उड्डाण घेतात किंवा हवेतून जमिनीवर उतरवली जातात. एकंदरीतच हे ठिकाण विमानांसाठीचा एक थांबा आहे. तुम्ही आजवर अनेक विमानतळांविषयी ऐकले असेल…
एखादी ट्रेन किंवा कोणतीही गाडी... बोगद्याच्या एका बाजूने शिरत असेल, तर दुसऱ्या बाजूने बाहेर तर निघणारच. पण ती बाहेर आलीच नाही तर? समजा ती बाहेर आली नाही पण बोगद्यात शोध…
मुंबईतील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहिला मिळत आहे. इतकेच नाहीतर पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत.