2019 च्या निवडणुकीत त्यांना यश येऊन ते काँग्रेसच्या उमेदवारीवर दर्यापूरचे आमदार झाले. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. मतदारसंघ पिंजून काढून खासदार पदाचे…
मागील निवडणुकीत काँग्रेसला 4 लाख 44 हजार 212 मते पडली होती. अर्थात ही मते नवमतदारांची असण्याची शक्यता असून, तरुणाने विकास ठाकरे यांना कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत भाजपच्या…
Lok sabha election result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वात मोठी उलथापालथ यूपीमध्ये पाहायला मिळाली. भाजपला समाजवादी पक्षाच आणि त्यांचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठा धक्का दिला आहे. हा…
के. एल. शर्मा मूळचे लुधियानाचे आहेत. गांधी घराण्याशी ते दीर्घकाळापासून जवळचे आहेत. अमेठी आणि रायबरेलीमध्ये ते निवडणुकीची रणनीती बनवण्याचे आणि अंमलात आणण्याचे काम करत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी पाहिला मिळत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदेंनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर भाजपचे उदयनराजे भोसले हे कमालीचे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
हातकणंगलेत सत्यजित पाटील विरुद्ध धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे. त्यामध्ये सत्यजित पाटील यांना ७९,३४९ मते मिळाली आहेत. यामध्ये ३८१८ मताची आघाडी घेतली आहे. या ठिकाणी धैर्यशील माने पिछाडीवर आहेत.…
सकाळी आठला मतमोजणी सुरु झाली असून, दुपारनंतर बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीए 294 जागांवर आघाडीवर असून, ‘इंडिया’ आघाडी 146 वर आहे.
राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानुसार, आता या दोन्ही जागांवर राहुल गांधी हेच आघाडीवर असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
हिमालयात दीर्घ मुक्काम करून परतलेल्या उमा भारती यांनी भाजप 450 हून अधिक जागा जिंकेल, असे म्हटले आहे. यावेळी भाजपने 400 पार करण्याचा नारा दिला आहे हे विशेष. त्यांनी मोदींचे कौतुक…