संविधानामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याप्रमाणे मतदान करणे किंवा न करण्याचे स्वातंत्र्य देखील दिले आहे. मतदान सक्ती करण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे.
जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी 273 जागांची गरज आहे, त्यापेक्षा जास्त जागा यावेळी मिळतील. आमची आघाडी 300 हून अधिक जागा जिंकेल. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही…
माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी व निरहुआ, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि मनोहरलाल खट्टर यांच्यासह तीन केंद्रीय मंत्री व तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या नशिबाचा फैसला या टप्प्यात…
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) पहिला आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची आकडेवारी भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केली. मात्र, आता या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 66…