या संपूर्ण घडलेल्या घटनेने लोकांना विचार करायला भाग पाडलेच नाही तर कधीकधी न ऐकलेल्या गोष्टी वेळ आल्यावर मोठ्या सत्यात उतरतात हे देखील दाखवून दिले आहे, नागा साधूने काय सांगितले होते?
महाकुंभदरम्यान प्रयागराजमधील गंगेचे पाणी स्नानासाठी योग्य होते. पाण्यातील पीएच, डीओ, बीओडी आणि एफसीची पातळी सामान्य होती', अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी एका उत्तरात दिली.
विमल महामुने या आपल्या परिवारासोबत धाराशिव येथून प्रयागराजला महाकुंभमेळ्यात गेल्या होत्या. कुंभमेळ्यातून परत आर्णी मार्गे धाराशिवकडे जात असताना आर्णी तालुक्यातील सुकळीजवळ भीषण अपघात झाला.
महाकुंभमध्ये भाविकांची मोठी गर्दी सतत होत आहे, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे, त्यामुळे अनेक अनपेक्षित दृश्ये समोर येत आहेत.
राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या 'इंदू सरकार' चित्रपटातील अभिनेत्री इशिका तनेजा हिने इंडस्ट्रीला अलविदा म्हटले आहे. महाकुंभाला पोहोचल्यानंतर त्यांनी गुरुदीक्षा घेतली आहे. त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दर्शनासाठी, पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी कमी होत नसल्याचे दिसत आहे. देश-विदेशातील नागरिकांसह भारतातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविक प्रयागराज येथे उपस्थित आहेत.
प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान सोमवारी पौष पौर्णिमेला होईल. त्याचवेळी, लाखो भाविक संगमात पोहोचत आहेत. याआधी, शनिवारी प्रदोष तिथीला, 25 लाख भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले.
प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याची सुरुवात होत आहे. महाकुंभमेळ्यासाठी आता फक्त एक आठवडा उरला असून भारतासह जगभरातून हजारो भाविक, संत आणि महात्मे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पोहोचू लागले आहेत.
2019 आणि 2024 दरम्यान गंगेच्या पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे, ज्यामुळे कुंभसाठी उपलब्ध जमीन कमी झाली आहे. 3,200 हेक्टर जमीन आणि 800 हेक्टर अतिरिक्त जमीन जोडली जेणेकरून कार्यक्रमाचे प्रमाण नेहमीप्रमाणेच…