कोल्हापूरात मशाल पेटवून शाळा बचाव शिक्षण हक्क परिषदेत एल्गार राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर मशाल पेटवून शिक्षण हक्क परिषद संपन्न चंदगड ते कोल्हापूर शिक्षक संघर्ष यात्रेचा समारोप राज्य शासनाने संचमान्यतेनुसार कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलायं..या निर्णयामुळे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावरील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे..त्यामुळे शासनाच्या शाळा बंद धोरणा विरोधात कोल्हापूरात शिक्षक संघटना आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे..सरकारने मराठी शाळा बंद करण्याचं पाप करू नये अन्यथा त्या विरोधात तीव्र लढा उभारल्याशिवाय राहणार नाही. .
कोल्हापूरात मशाल पेटवून शाळा बचाव शिक्षण हक्क परिषदेत एल्गार राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर मशाल पेटवून शिक्षण हक्क परिषद संपन्न चंदगड ते कोल्हापूर शिक्षक संघर्ष यात्रेचा समारोप राज्य शासनाने संचमान्यतेनुसार कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलायं..या निर्णयामुळे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावरील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे..त्यामुळे शासनाच्या शाळा बंद धोरणा विरोधात कोल्हापूरात शिक्षक संघटना आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे..सरकारने मराठी शाळा बंद करण्याचं पाप करू नये अन्यथा त्या विरोधात तीव्र लढा उभारल्याशिवाय राहणार नाही. .






