महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या जास्त आहे. या जिल्ह्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण वाढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली
मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीवर विरोधी पक्ष सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी देखील सातत्याने निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका करताना दिसून येत आहेत.
राजकीय वरदहस्तातून हगवणे यांच्यावर कडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात होता. याच आरोपांची गंभीर दखल घेत वैष्णवीचे सासरे आणि राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.
कोणाला गावाचा विकास करायचा असेल, तर इथे येऊन प्रवेश करून जा. भरघोस काम होतील, नाहीतर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हातचे राखून ठेवत नाही, असे…
राज्यात जुलै 2022 मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर आधीच्या आमदारांची यादी संपुष्टात आली. मात्र, यासाठी इच्छुकांची नावे निश्चित करण्यासाठी युतीच्या नेत्यांची देखील दमछाक झाली. आता विधानसभा निवडणुकीआधी या जागांवर नियुक्ती व्हावी,…