आजच्या या डिजिटल युगात, जेव्हा मोबाईल फोनवर केवळ एका क्लिकसरशी पैसे खर्च करणं शक्य झालं. त्यामुळे बऱ्या अंशी आपण हात सोडून पैसे खर्च करतो. आपला कुठेच ताबा राहत नाही.
Money Rain : पाण्याचा पाऊस तर आपण पाहिला आहे पण तुम्ही कधी पैशांचा पाऊस पाहिला आहे का? ही घटना सत्यात घडून आली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला…
तुम्ही २०२६ मध्ये श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर योग्य सवयींनी ते साध्य करता येईल. बचतीपासून खर्चावर नियंत्रण ठेवण्यापर्यंत काही पावले उचलून करोडपती होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करू शकता.
वास्तुशास्त्र (वास्तु टिप्स) प्रत्येक दिशेचे विशेष महत्त्व स्पष्ट करते. असे मानले जाते की चुकीच्या दिशेने पैसे ठेवल्याने जीवनात आर्थिक समस्या उद्भवू शकतात.तुम्हीपण हीच चुक करत असाल तर वेळीच सावध व्हा.
मालकच्या उदारतेने संपूर्ण जगाला थक्क केलं! कंपनी विक्रीचा नफा स्वतःकडे नाही, कर्मचाऱ्यांकडे... अमेरिकेतील लुईझियाना येथील ‘फायबरबॉन्ड’ कंपनीच्या सीईओने कंपनी विकून यातील मोठा नफा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला.
म्युच्युअल फंड सल्लागार वेल्थटेक प्लॅटफॉर्म असलेल्या पॉवरअप मनीने पीक XVच्या नेतृत्वाखालील 'सीरिजA' फंडिंगमध्ये 12 दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली आहे. यामध्ये विद्यमान गुंतवणूकदार ॲक्सेल, ब्लूम व्हेंचर्स आणि के कॅपिटल आहेत.
निफ्टी ५० TRI च्या २५ वर्षांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की कधीकधी एसआयपी पुढे असते तर कधीकधी एकरकमी आणि कोणाला जास्त फायदा होईल, हे पूर्णपणे बाजाराच्या हालचालीवर अवलंबून असते.
केंद्र सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी कामगार कायद्यांमध्ये मोठ्या सुधारणांची घोषणा केली. आता पाच वर्षांऐवजी फक्त एका वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी मिळेल. नक्की हे गणित कसे असणार आपण जाणून घेऊया
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करून स्थिर मासिक उत्पन्न मिळवायचे आहे का? तुमच्या पत्नीकडे ४ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला किती व्याज मिळेल हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!
अहवालानुसार, २००० ते २०२३ दरम्यान भारतातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या एक टक्का लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालात जागतिक असमानता लोकशाही आणि आर्थिक स्थिरतेसाठी धोका असल्याचे म्हटले.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर दहा महिने उलटूनही, जवळजवळ १२.५ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक काम किती पुढे गेले आहे याची वाट पाहत आहेत, जाणून घेऊया.
या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले आहेत आणि अशा पद्धतीने पैसे बाहेर गेल्यामुळे भारताला विचार करण्यास भाग पाडले आहे. भारताची चिंता आता वाढली आहे
देशभरातील बँका आणि नियामकांकडे सुमारे ₹१.८४ लाख कोटी किमतीच्या मालमत्ता बेवारस पडून आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी योग्य मालकांना वितरीत करण्यासाठी योजना केली सुरू.
हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धन, संपत्ती, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीची अधिष्ठात्री देवी मानले जाते. घरात लक्ष्मीचा वास असावा यासाठी स्वच्छता, नियम आणि चांगल्या सवयींवर भर दिला जातो. पण काही चुकीच्या सवयींमुळे…
महाराष्ट्रातील सर्वात मोठा चिटफंड घोटाळा उरण तालुक्यात झाला.ही घटना ताजी असतानाच उरणमधील गावात एका शेअर मार्केट स्कीमच्या माध्यमातून दोघा भावांनी नागरिकांची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला इराणच्या अणुकार्यक्रमावर मोठा निर्णय घेता आला नाही. शुक्रवारी दक्षिण कोरियाने मांडलेल्या ठरावाला पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. महिन्याच्या अखेरीस इराणवर जुने निर्बंध पुन्हा लादले जाऊ शकतात.
पुण्याची पूजा माधव वव्हालने केवळ झोपून ९ लाख रुपये कमावले आहे.दिवसा यूपीएससी परीक्षाच अव्हास करत होती. आणि रात्री मस्त ९ घंटे झोपून आपली इंटर्नशिप पूर्ण करत होती. पूजा माधवचा काम…
सरकारी बँकांनी अनेक संयुक्त उपक्रम आणि उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांना आता या गुंतवणुकीतून नफा कमविण्यास सांगण्यात आले आहे. ते त्यात त्यांचा हिस्सा विकू शकतात किंवा दुसरा मार्ग शोधू शकतात.
यूपीआय वापरणाऱ्या लाखो युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. युपीआय ट्रान्झॅक्शनशी निगडित दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जर तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झालं तर युजर्सना आता त्वरित रिफंड मिळणारे. कसं ते जाणून…