वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 24.09 मिमी पावसाची नोंद झाली असून समुद्रपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. हवामान विभागाने शुक्रवारीही यलो अलर्ट जारी केला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा…
Maharashtra Rain Update- कोकण विभागात सध्या दमट आणि ढगाळ वातावरण कायम आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र,…
पावसाळ्यात केसांची काळजी घेताना खूपच दमछाक होते. पण केसांची काळजी घेताना काही गैरसमजही आहेत, आता हे नक्की कोणते गैरसमज आहेत, तेच आपण या लेखातून जाणून घेऊया.
Ulhas River Flood : ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आल्याने मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यातच नदीच्या तीव्र प्रवाहामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची (KDMC) मुख्य…
सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत ऑनलाईन ओपीडी: विशेषतः पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य लक्षणांसाठी बिगर पॉलिसीधारक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी स्टार हेल्थ कस्टमर ॲपद्वारे मोफत 24/7 ऑनलाईन ओपीडी सल्ला सेवेचा लाभ घेता येऊ शकतो.
ममुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईत पाणी तुंबणे, झाडे व फांद्या पडणे, धोकादायक इमारतींचा भाग कोसळणे किंवा वीजपुरवठा खंडित होणे अशा अनेक आपत्कालीन घटना घडत असतात.अशा वेळी नागरिक तातडीने मदतीसाठी '१९१६'…
Monsoon 2026: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह वेगाने वारे (ताशी ४०-५० किमी) वाहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी २७…
Maharashtra Weather- मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत होऊ शकते आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढू शकते. वीजा चमकत असताना नागरिकांना झाडांखाली आश्रय न घेण्याचे आणि पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात…
सातारा जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून कोयना परिसरात पर्जन्यमान वाढले आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून खरीप हंगामासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
Maharashtra monsoon: कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरण्या करू नयेत, असेआवाहन केले आहे. पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्याशिवाय पेरणी टाळावी, असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या प्रतीक्षेच्या भूमिकेत…
निसर्गाचे आणि मृग नक्षत्राचे पाणी जोपर्यंत पेरणीसाठी पडत नाही, तोपर्यंत शेतकरी पेरणी करणार नाही, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.पाऊस येण्याचे चिन्हे दिसताच आणि आकाशात आभाळ पाहून शेतकरीराजा सुखावल्याचे पाहावयास…
सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ९ जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सूनचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून…
पावसाळा तोंडावर असताना उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. वाहतुकीसाठी खुली करण्याच्या तयारीत असलेल्या लेनवर पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक वॉटर आउटलेट्सची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. पुलावरील चढ-उतारांमुळे…
हवामान खात्याने यंदा वेळेवर आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जर पहिल्याच मुसळधार पावसात आणि समुद्राला भरती असताना मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर मुंबईची दैना उडणार हे निश्चित…
Maharashtra Mansoon: हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोकण पट्टा आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसासह वीजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
यंदाचा ‘एल निनो’ इतिहासातील सर्वाधिक तीव्र ठरू शकतो, असा अंदाज युरोपीय हवामान मॉडेलने व्यक्त केला होता. मात्र, सीपीसीच्या ताज्या अंदाजात त्याच्या तीव्रतेबाबत काहीशी साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही मान्सूनने सुसाट वेग पकडत नियोजित वेळेआधी अंदमानात प्रवेश केला आहे. राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.