उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर अचानक झालेल्या भूस्खलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर मोठा मलबा आणि दगड कोसळल्याने सुमारे २०० यात्रेकरू २४ तासांपासून रस्ता पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये, तसेच शेजारील अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Delhi Traffic Advisory: देशाची राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेखाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये वाहतुकीचे बदल करण्यात आले आहे.
Maharashtra Breaking News: मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. धाराशिव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी व्यापक स्वरूपाच्या पावसाची…
Maharashtra Rain Update- कोकण विभागात सध्या दमट आणि ढगाळ वातावरण कायम आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र,…
मान्सून २०२६ च्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची ५ वी बटालियन अलर्ट मोडवर असून महाराष्ट्र आणि गोव्यातील मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह १२ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये जवानांची पूर्वतैनाती करण्यात आली आहे.
घाटातील अनेक भागांमध्ये इशारा फलक, धोकादायक वळणांवरील सूचना, रिफ्लेक्टर, रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढविणारी साधने आणि तांत्रिक सुरक्षा व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या प्रगतीकडे लागले आहे. अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली…
सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ९ जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सूनचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून…
राज्यभरात उन्हाच्या कडक झळा बसत असल्या तरी राज्यातील काही भागामध्ये मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. उन्हामुळे त्रासलेल्या जनतेला पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळत असला तरी आता हवामान खात्याने याबाबत मोठी माहिती दिली…
पुण्यात घरामध्ये पाणी शिरले. कचराकुंड्यांमध्ये पाणी जाऊन कचऱ्याचा चिखल झाला. ही निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर स्वतः रस्त्यावर उतरले.
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे.
Pune Rain News : मुंबईसह पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल (दि.14) रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये आज सकाळपासून पावसाने रिमझिम सुरुवात केली आहे. त्यामुळे हवामान विभागाने देशातील काही राज्यांना यलो तर काही राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
चालताना पाय घसरणे आणि चुकीच्या पादत्राणांच्या निवडीमुळे दुखापतींमध्ये ३० टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही नोंद केल्यानंतर आता नक्की कशी काळजी घ्यावी