घाटातील अनेक भागांमध्ये इशारा फलक, धोकादायक वळणांवरील सूचना, रिफ्लेक्टर, रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढविणारी साधने आणि तांत्रिक सुरक्षा व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या प्रगतीकडे लागले आहे. अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली…
सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ९ जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सूनचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून…
राज्यभरात उन्हाच्या कडक झळा बसत असल्या तरी राज्यातील काही भागामध्ये मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. उन्हामुळे त्रासलेल्या जनतेला पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळत असला तरी आता हवामान खात्याने याबाबत मोठी माहिती दिली…
पुण्यात घरामध्ये पाणी शिरले. कचराकुंड्यांमध्ये पाणी जाऊन कचऱ्याचा चिखल झाला. ही निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर स्वतः रस्त्यावर उतरले.
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे.
Pune Rain News : मुंबईसह पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल (दि.14) रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये आज सकाळपासून पावसाने रिमझिम सुरुवात केली आहे. त्यामुळे हवामान विभागाने देशातील काही राज्यांना यलो तर काही राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
चालताना पाय घसरणे आणि चुकीच्या पादत्राणांच्या निवडीमुळे दुखापतींमध्ये ३० टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही नोंद केल्यानंतर आता नक्की कशी काळजी घ्यावी
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यात या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे
पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे.
मान्सून अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटक, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर बंगालचा उपसागर आणि मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पोहोचला, असे IMD ने सांगितले.
मुसळधार पावसामुळे मुंबईत वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून, सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे.
आतापर्यंतचे सर्व आंदाज मोडीत काढत नैऋत्या मोसमी वारे म्हणजेच मान्यून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.