सातारा पालिकेच्या गोडोली येथील अभ्यासिकेतील ४ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. विवेक चव्हाण, राकेश जाधव, आदिती शिंदे आणि सुरज भोसले यांची विविध पदांवर निवड झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ने परीक्षा पद्धतीत मोठा बदल करत वर्णनात्मक पद्धत लागू केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग च्या धर्तीवर झालेल्या या बदलामुळे विश्लेषण क्षमता आणि आकलनावर भर दिला जाणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) भरती प्रक्रियेत राज्य सरकारने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या धोरणानुसार संवर्ग संख्या १०२ होणार असून १८ नवीन सेवा आणि ९३ संवर्गांचा समावेश केला जाणार…
Cabinet Meeting Decision News: MPSC परीक्षेत होणार मोठा बदल करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सात महत्त्वाचे निर्णय घेतलं आहे.
MPSC News: आयोगाने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली होती. मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी सुमारे १०५ दिवसांचा कालावधी लागला.
अध्यक्षपदी भिमनवर यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार आयोगाचे सदस्य डॉ. अभय एकनाथ वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
MPSC Exam Postponed News : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एमपीएससीची 21 डिसेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. दोन्ही परीक्षेचा सुधारित तारखा देखील जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कनिष्ठ भूवैज्ञानिक भरती प्रक्रियेचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व नैराश्य पसरले आहे.
जिद्द, मेहनत आणि न थकणारी चिकाटी असेल तर कोणतेही अपयश अंतिम नसते, हे दाखवून दिलं आहे कर्जत तालुक्यातील ऐनाची वाडी या आदिवासी वाडीतील नयन विठ्ठल वाघ या तरुणाने.
12 नापास कुमार शर्मा ते आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा हा खडतर प्रवास 12 Fail या सिनेमातून सगळ्यांपर्यंत पोहोचला.अशीच काहीशी गोष्ट आहे ती म्हणजे कर्जतच्या आदिवासी पाड्यातील एका तरुणाची.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूरस्थितीमुळे संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबरऐवजी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रात कोणताही बदल नसून सुधारित वेळापत्रक आयोग लवकरच जाहीर करणार आहे.
Ashwini Kedari MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या टॉपर अश्विनी बाबुराव केदारी यांचे निधन झाले. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.