नवी मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे जुनी नोंदणी मालिका संपत आली असून, परिवहन विभागाने आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना आणि आपल्या…
बसच्या टंचाईमुळे वेळेवर शाळेत जाता येत नसल्याने गोंदियातील धापेवाडा येथे संतप्त विद्यार्थ्यांनी 'लालपरी' अडवून रास्तारोको आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी अतिरिक्त बस सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
ST Bus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) खात्यांतर्गत पदोन्नती प्रक्रियेवर कर्मचारी संघटनांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. लिपिक-टंकलेखन पदांच्या पदोन्नतीमध्ये नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप करण्यात आला.
एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा पीपीपी (PPP) तत्त्वावर विकास करताना केवळ विकासकांचा फायदा न होता, एसटीला कायमस्वरूपी उत्पन्नाचा मजबूत स्त्रोत मिळणे आवश्यक आहे,असा विश्वास युनियन नेते श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीची सुरुवात १९३२ च्या सुमारास खाजगी व्यावसायिकांमार्फत झाली होती. पुढे या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सरकारी यंत्रणेची गरज भासू लागली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, १९४८ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात…
MSRTC NCMC Card Update : एनएमसी कार्ड योजना प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. परंतु याच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडची, मर्यादित वेळ आणि केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा…
Maharashtra Govt Scheme : राज्यातर्फे महापुरुषांच्या नावाने विविध पुरस्कार दिले जातात. सामाजिक क्षेत्रात किंवा दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले खेळाडू आणि पत्रकार यांना हा पुरस्कार…
MSRTC Bus News : एसटी प्रवासाचे हक्काचे ओळखपत्र तयार करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या 'नॅशनल कॉमन मोबिलिटी'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे विभागातून तब्बल १ लाखांहून अधिक नागरिकांनी या कार्डसाठी अर्ज…
ईबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ही एराया लाईफ़स्पेस लिमिटेडची एक प्रमुख सबसिडरी असून, त्यांचा द्वारे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सादर करण्यात आले आहे, हा उपक्रम MSRTC) करीता सादर करण्या आला.
ओतूर येथे केवळ इमारत न बांधता, सर्व सुखसुविधांनी युक्त असे 'बहुउद्देशीय अद्ययावत बस स्थानक' उभारावे, अशी जोरदार मागणी ओतूरकर आणि परिसरातील ३० ते ४० गावांतील प्रवाशांनी केली आहे.
नवीन एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कार्ड हरवल्यास किंवा पुन्हा काढायचे असल्यास १४९ रुपये मोजावे लागतील. कार्डमध्ये ५० रुपयांच्या पटीत रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध राहतील.
टॅंकर पलटी झाल्याने द्रुतगती मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 22 तास उलटून गेले तरी वाहतूक पूर्ववत झालेली नाही. अन्न, पाण्याशिवाय प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.