१९९२ मधील ७४ व्या घटनादुरुस्तीमुळे महापालिकांना घटनात्मक दर्जा मिळाला. निवडणुका नियमित घेणे, आरक्षण व्यवस्था आणि स्वायत्तता यांना कायदेशीर बळ प्राप्त झाले.
राज्यात उद्या 19 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. तर परवा निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान मुंबईची निवडणूक यंदा सर्वात महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे. भाजप शिवसेना युती विरुद्ध ठाकरे बंधू अशी…
राज्यामध्ये 29 महापालिकांसाठी निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. अनेक वर्षानंतर पालिकेच्या निवडणूका होत असल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. चार सदस्यीय प्रभाग असल्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मते देणे बंधनकारक…
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पुण्यातील उमेदवारांसह इतर नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.…
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे. यंदाची निवडणुक ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. त्यामुळे…