सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सन २०१८ मध्ये पहिल्यांदा भाजाचा झेंडा फडकला, मात्र यावेळी पहिल्यांदा कॉग्रेसला अवघड परिस्थिती होती
गेल्या दोन निवडणुकांमध्ये अशा मुद्द्यांना तोंड देऊन भाजप जिंकला आहे. लोक विकासाच्या आधारे मतदान करतात. ठाकरे ब्रँडबद्दल बोलायचे झाले तर बाळासाहेब ठाकरे हा एकमेव ब्रँड होता
या सर्व घडामोडी सुरू असतानाच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी सरकारने केवायसी (KYC) सक्तीची केली असून, ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही
महाराष्ट्रामधील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून अनेक प्रभागांमध्ये केवळ एकच उमेदवार वैध ठरल्याने मतदान न घेता उमेदवाराची ‘बिनविरोध निवड’ जाहीर करण्यात आली आहे.
रस्त्यांच्या बाबतीतही चित्र समाधानकारक नाही. छत्रपती संभाजी महाराज चौक ते सैनिकवाडी या मार्गाचे रुंदीकरण रखडले असून, जुना मुंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी भाजपने चक्क एमआयएमशी युती केली. भाजपने बहुमतासाठी अकोट विकास मंच स्थापन केला. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर यांना गटनेतेपद देण्यात आले.
निवडणूक ही केवळ उमेदवारांची नसून संपूर्ण संघटनेची असते, हे भाजपने या तयारीतून दाखवून दिले आहे. तरीही अनेक प्रभागात निष्ठावंत भाजपचे इच्छुक उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले.
नवा-जुना वाद, पक्षातील गट-तट यातून एकमत होण्यास अडचणी येत असल्याने उमेदवारीबाबतचा वाद थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापर्यंंत पोहोचला होता.
भाजपने नागपुरात आधीपासूनच स्वबळाचा नारा दिला. पक्षाचे शहरात बळकट संघटन आहे. शिवाय, 15 वर्षे मनपात सत्ता होती. पक्षाकडे सर्व ३८ प्रभागासाठी तगडे उमेदवारही आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांच्यात उत्साह निर्माण झाला आहे. या पहिल्याच निवडणुकीत आपलीच सत्ता आणि आपलाच महापौर यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून…
काँग्रेसकडे जवळपास हजारांवर इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती १९ व २० डिसेंबरला घेण्यात येणार आहे. देवडिया भवन येथे या मुलाखती होतील, असे तूर्तास सांगण्यात आले.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ४ लाख ९४ हजार ७११ मतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये महिलांची सर्वाधिक संख्या म्हणजे लाख तब्बल ४१ हजार ५०१ मतदार वाढले आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर, तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक राज्य शासनाने तयार केले आहे.