नायगाव तालुक्यात २०२६ या वर्षात ८० ग्रामपंचायतींच्या मुदती संपत असून त्यापैकी फेब्रुवारीतच ९० टक्के ग्रामपंचायती निष्प्रभ ठरणार आहेत. ६८ ग्रामपंचायतींवर येत्या दोन दिवसांत प्रशासक नियुक्ती केली जाणार आहे.
नायगाव, टिवरी परिसरात तब्बल १ हजार कोटींचा कथित जमीन घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपानंतर पहिल्यांदाच पोलीस प्रशासनाची भूमिका समोर आली आहे. या घोटाळ्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल…
Naigaon Accident News : मुंबईतील नायगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यात नायगावमधील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून पडून एका 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.