डीजीसीएच्या या कठोर निर्णयामुळे नांदेड विमानतळावर तातडीने दुरुस्तीची कामे करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची आहे.
मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांशी नांदेडला जोडणाऱ्या सेवा सुरू झाल्याने मराठवाड्याच्या प्रगतीला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे भाडेतत्त्वावर संचालन दिली.