बुलढाण्यात वंचितच्या उमेदवाराने सोडले मैदान, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता अर्चित हिरोळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय पक्षाचा निर्णय नाही. -जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून वहिदा मूर्तुझा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे. नुकतेच शरद पवार यांच्या पक्षातून पक्षांतर केलेल्या बशीर भाई मूर्तुझा यांच्या त्या पत्नी आहेत.
काही ठिकाणी स्थानिक स्तरावर आघाड्या होत आहेत राज्याचे आणि ग्रामीण भागातील राजकारण एक ठिकाणी आहे राणेंची दहशत, दादागिरी ही जर पहिली तर सगळे त्यांना विरोध करण्यासाठी एकत्र येऊ शकतात स्थानिक…
कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास इंडस टॉवर कंपनीला परवानगी दिली आहे. मात्र कल्याणमधील नागरीकांनी रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध केला आहे.
घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. मात्र, प्रत्यक्षात वाळू उपलब्ध न झाल्याने अनेक लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम रखडले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामदेवतांच्या वार्षिक जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पहिल्या जत्रेची सुरुवात कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथून होते. आवळेगावचे ग्रामदैवत श्री नारायण मंदिरात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी के
नाशिकच्या येवल्यामध्ये छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने रस्ता रोको करत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला योग्य भाव नसतांना कंपन्यानी दोनश रुपये खताच्या गोण्याच्या मागे भाव वाढले.
मागील 11 वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेचा मान राखत राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष निखिल गोळे यांनी उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला…
खालापुर तालुक्यातील आठ पंचायत समिती प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, चार ठिकाणी महिला उमेदवारांना संधी मिळाली आहे. या आरक्षणामुळे अनेक दिग्गज उमेदवारांचे मनसुबे भंगले असून, त्यांना धक्का बसला आहे.
मी वर्तमानपत्र यातून वाचले तिन्ही पक्षांची युती होईलच असे नाही तिथली परिस्थिती बघून निर्णय घेतील काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे - अजित पवार यांची युती होईल तर काही…
Viral Video गुजरात वडोदरामध्ये पाणीपुरीवरून एक महिला रागाने रस्त्यावर बसली, आणि हा व्हिडिओ तुफान viral झाला. Social Media च्या जमण्यात काय फेमस होईल याचा नेम नाही .
प्लास्टिक कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे स्वच्छ पर्यावरण, उपयुक्त वस्तू आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही गोष्टी साध्य होतात.
१ सप्टेंबर २०२५ च्या रात्री पूर्व अफगाणिस्तानला ६.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला हे लक्षात घेण्यासारखे आहे. राष्ट्रीय संघाने या दुर्घटनेत बाधित कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला आहे.
जया बच्चन यांच्या गैरवर्तनावर अभिनेते मुकेश खन्ना यांची तीव्र प्रतिक्रिया. ‘त्या बिघडल्या आहेत,’ असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कंगना रनौतनेही केली होती टीका.