२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी लष्कराचे जनरल आणि दहशतवादी नेते दोघेही आतापर्यंत शांतपणे झोपू शकलेले नाहीत कारण ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे. पाकिस्तानला चकवा
भारतीय सैन्याने पाकिस्तानाला धडा शिकवला आणि काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारतीय नागरिकांचे रक्षण करणारे जवान यांचे आभार मानण्यासाठीठाणे शहरात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ एक भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान आणि PoK मधील 9 दहशतवादी अड्डे नष्ट केले. हल्ले इतके तीव्र होते की पाकिस्तानला युद्धबंदीचे आवाहन करावे लागले, भारताने यातून काय मिळवले?
भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये काश्मीरमधील सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याची भावना महबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केल्या आहेत.
पाकिस्तानने सीमेला लागून असलेल्या भागात ड्रोन हल्ले केले आहेत. भारताने एस-४०० आणि आकाश हवाई संरक्षण प्रणालींच्या मदतीने प्रत्येक हल्ला हाणून पाडला. युद्ध परिस्थिती अटळ असल्याचे दिसून येत आहे
Impact of Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरला भारतीय गुंतवणूकदारांचा पाठिंबा मिळाला, परंतु भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला. सुरुवातीच्या व्यवहारात, कराची स्टॉक एक्सचेंजचा केएसई-१००
Pakistan army attack video : भारतीय लष्कराने अलीकडेच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांचा विध्वंस केल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान हादरून गेला आहे.
India Pakistan tensions : पाकिस्तानने मात्र भारताच्या दाव्यांना खोडून काढले. इस्लामाबादने सांगितले की, भारतीय हल्ल्यात 6 शहरे आणि एक आरोग्य केंद्र लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये 31 नागरिकांचा मृत्यू झाला.
Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चोख बदला घेत भारताने ६-७ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले.
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिति आहे. भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यानंतर पाकिस्तानकडून नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
Operation Sindoor: क्वेस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिरुद्ध सरकार म्हणाले की, इतिहास दाखवतो की सीमेवर पाकिस्तानशी झालेल्या कोणत्याही संघर्षादरम्यान आणि त्यानंतरही भारतीय बाजारपेठांनी बहुतेक
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर केलेल्या अचूक आणि मोठ्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, LOC वर भारतीय सेना जिंदाबाद चे नारे लावण्यात…
गुप्तचर यंत्रणांच्या ठोस माहितीनंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथे लष्करच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी येथून प्रशिक्षण घेतले होते.