रायगड हा राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून संरक्षित आहे त्यामुळे 7 पिढ्यांपासून राहणाऱ्या नागरिकांना पुरातत्व खात्याकडून गड सोडण्याच्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्याला स्थानिकांमधून तीव्र विरोध करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील विविध गडकिल्ल्यांवर भटकंती करण्याची भटके मंडळींसाठी उत्तम संधी आहे. मुंबई-पुण्याजवळ असणाऱ्या रायगडमधील हे किल्ले निसर्ग, इतिहास आणि साहसाचा उत्तम संगम देतात.
किल्ले रायगडाचे वास्तुवैभव म्हणजे शिवकालीनच्या रायगडाने आजही जपलेल्या पाऊलखुणा. त्या जपण्यासाठी किल्ले रायगडावरील शिवकालीन वास्तूंच्या पुनर्बाधणीसाठीचे प्रयत्न युवा पिढीकडून सुरू आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अशी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं शिल्प कपोल कल्पित असून रायगडावरून ते हटवाव अशी मागणी केली आहे.
राज्यामध्ये कबरी आणि स्मारकावरुन वाद उफाळले आहेत. औरंगजेबाची कबर यानंतर आता वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिण्यात आले आहे.
Bachchu Kadu Food boycott : प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले आहे. रायगडाच्या पायथ्याशी अनेक शेतकऱ्यांसह ते आंदोलनाला बसले आहेत.
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याच्या अभिनयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून शिवजयंतीचेनिमित्त…
रायगड : किल्ले रायगडच्या (Raigad Fort) पायथ्याशी असलेल्या बावले गावात डोंगराला भेगा (Divide The Mountain) गेल्याने तळीये गावची पुनरावृत्ती (Taliye Repitition) होण्याची भीती व्यक्त होत आहे. बावले (Bawle Village) गावाच्या…
कोरोना(Corona)मुळे गेली दोन वर्षे किल्ले रायगडा(Kille Raigad)वर शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत होता. मात्र, यंदा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा…
राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात असताना ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेली माहिती म्हणजे शिवजयंतीनिमित्त राज्याला एक अनोखी भेट मानली जात आहे.