मुंबईतील हा सामना जिंकून टीम इंडिया अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याचे लक्ष्य ठेवेल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया ट्रॉफी जिंकण्यासाठी फेव्हरिट वाटत होती. आता, बीसीसीआयने या सामन्यापूर्वी एक मोठे विधान…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी 20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. आता त्यावरून राजकारण तापले आहे. याविषयी संसदेतील परिसरात शशी थरुर आणि रंजीव शुक्ला यांच्यात चर्चा…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी लखनौ येथे चौथा टी२० सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे चाहते निराश झाले. आता या प्रकरणावर बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.
IND vs AUS ही मालिका या दोन्ही फलंदाजांसाठी शेवटची मालिका असेल अशी अटकळ आहे. या अटकळींमध्ये, बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात सर्व अटकळ फेटाळून लावण्यात आली आहे.