मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन दोन दशकांनंतर उद्धव-राज हे ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस राज ठाकरेंसोबत महाविकास आघाडीमध्ये राहणार का याबाबत रमेश चेन्नीथल्ला यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी लेख लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर संशय घेतला आहे. यावरुन राजकारण रंगलेले असताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपवर टीका केली.
सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. काँग्रेस या कारवाईचा निषेध करेल, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
आरक्षण व संविधान संपवण्याचे प्रयत्न तर नरेंद्र मोदींचा भारतीय जनता पक्षच करत आहे, असे सडेतोड उत्तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावं जाहीर केली जात आहे. कॉंग्रेसचे सर्व उमेदवार आजच जाहीर केले जातील अशी माहिती कॉंग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, यूबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरतचंद्र आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभव केला होता. विधानसभा निवडणुका मित्रपक्षांसोबत लढवण्याच्या रणनीतीवर…
लोकसभा निवडणुकीत जसे या भाजपाला नाकारले तसेच विधानसभा निवडणुकीतही भ्रष्ट युती सरकारला हटवा व मविआचे सरकार आणा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे महायुतीमधील नेते मोर्चेबांधणी करत आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस देखील कामाला लागले असून सभा व बैठका यांचे सत्र वाढले आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचा विजय संकल्प…
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. लोकसभेपाठोपाठ आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची आढावा बैठक टिळक भवन मध्ये संपन्न झाली. यावेळी रमेश चेन्नीथला यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना सल्ला दिला, लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आजपासूनच कामाला…
नरेंद्र मोदी सरकाने मात्र कामगार हिताचे कायदे बदलून उद्योगपती धार्जिणे कायदे बनवले व कामगारांना देशोधडीला लावले, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.
पराभवाच्या भितीने नरेंद्र मोदी हिंदु-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा करत धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी व भाजपा लोकशाहीला संपवण्यासाठी बसले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेत आले तर अनेकांना जेलमध्ये जावे लागेेेल. कारण ते लोकशाही, संविधान काहीच मानत नाहीत. असे रमेश चेन्नीथला म्हणाले…
अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने नेता ते मंत्रिपदापर्यंत सर्व काही दिले. त्यांनी अचानक पक्षाला का सोडले याचे कारण तर त्यांनी सांगितले पाहिजे. आयाराम-गयाराम करणाऱ्यांना जनता किंमत देत नाही.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) व वंचित बहुजन आघाडीमधील कोणत्याही नेत्याचा समावेश नव्हता. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच छगन भुजबळ यांना देखील…
काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या तिघांवर वंचित बहुजन आघाडी व इतर मित्र पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिलेली आहे, अशी माहिती…