मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात अष्टपैलू आकाश चौधरीने इतिहास रचला. चौधरीने अवघ्या आठ चेंडूत उत्तुंग षटकार मारून विश्वविक्रम केला. त्याच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू…
रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत, विदर्भाच्या यश राठोडने तामिळनाडूविरुद्ध शानदार शतक ठोकले. ही कामगिरी करून त्याने भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात साठी भारतीय एकदिवसीय संघात निवड करण्यात आलेल्या स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र भारतात आल्यानंतर त्याने राजस्थानविरुद्ध शानदार खेळी केली.
भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरीने भारतीय संघात पुनरागमनासाठी पुन्हा एकदा दावा मजबूत केला आहे. तो आता संघात परण्यासाठी सज्ज झाला आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीने दोन सामन्यांमध्ये १५ बळी घेतले, ज्यामुळे त्याने भारताच्या सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक असल्याचे दाखवून दिले आहे. त्याने चमकदार कामगिरी करून त्याच्या सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले…
पृथ्वी शॉ रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा सहावा फलंदाज ठरला. त्याने त्याचे शतक ठोकल्यानंतर द्विशतक देखील पुर्ण केले आहे. पृथ्वी शाॅ याने त्याचे द्विशतक हे 141 चेंडुमध्ये…
णजी ट्रॉफी स्पर्धेत एक इतिहास घडला असून या स्पर्धेत आसाम विरुद्ध सेनादल यांच्यात झालेला सामना हा फक्त दोन दिवसांत संपला आहे. आसाम विरुद्ध सेनादल हा सामना फक्त दोन दिवसांत संपला…
कर्नाटकने ६५ धावांत चार विकेट गमावल्या असताना नायरने संघाची धुरा सांभाळली. तो क्रीजवर खंबीरपणे उभा राहिला आणि संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढला. रहाणेने शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले आणि…
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात निवड न झालेल्या मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफी २०२५ स्पर्धेत धुमाकूळ घातला आहे. त्याने उत्तराखंडविरुद्ध दोन्ही डावात ७ बळी घेऊन निवडकर्त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघ अडचणीत सापडला होता, तेव्हा स्टार फलंदाज रिंकू सिंग फलंदाजीला आला आणि त्याने शतक झळकावले, ज्यामुळे उत्तर प्रदेश संघाचे उल्लेखनीय पुनरागमन झाले.
इंदूरमधील एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कूल ग्राउंडवर पंजाबविरुद्ध मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारने द्विशतक झळकवले आहे. कर्णधारधार पदाच्या पदर्पणाच्या सामन्यात रजतने ही कामगिरी केली.
पहिल्या दिवशी शतक झळकावणारा इशान किशन दुसऱ्या दिवशी दुहेरी शतक चुकले. तो १७३ धावांवर बाद झाला. गतविजेत्या विदर्भाचा सलामीवीर अमनही दुहेरी शतक हुकला आणि १८३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसाठी संघ जाहीर झाले आहेत. या तिन्ही संघांचे नेतृत्व नवीन खेळाडू करतील. रणजी ट्रॉफी २०२५ चा नवीन हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मुंबई संघ जाहीर करण्यात आला आहे. या १६ सदस्यीय मुंबई संघाचे नेतृत्व अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आले आहे.
मुंबईचा माजी संघसहकारी मुशीर खानशी मैदानावर भांडण करून त्याला बॅट दाखवणारा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला शिक्षा झालेली नाही. तो महाराष्ट्रासाठी रणजी पदार्पण करण्यास सज्ज आहे.
Prithvi Shaw Century: मुंबईविरुद्धच्या सराव सामन्यात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने २२० चेंडूत १८१ धावा केल्या. बाद झाल्यानंतर तो खेळाडूंशी वाद घालताना दिसला.
Ranji Trophy 2025 Final Match : विदर्भ आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनल २०२५ सामना बुधवार (२६ फेब्रुवारी) ते रविवार (२ मार्च) दरम्यान नागपूरमधील जामता येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर…
रणजी ट्रॉफी 2025 मध्ये केरळ विरुद्ध गुजरात सामन्यात केरळ संघाने अत्यंत नाट्यमयरित्या अंतिम फेरीत प्रवेश केला. केरळचा विकेटकिपर सचिन बेबीने अफलातून झेल घेत केरळला अंतिफ फेरीत नेऊन ठेवले.
रणजी ट्रॉफीच्या ७४ वर्षांच्या इतिहासात केरळ संघ कधीही अंतिम फेरीत पोहोचला नव्हता, परंतु आता संघाची आणि केरळच्या चाहत्यांची ७४ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेतही, कन्कशन सबस्टिट्यूटवरून वाद निर्माण झाला होता. रणजी ट्रॉफीमध्ये गुजरात आणि केरळ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या उपांत्य सामन्यातूनही असेच एक प्रकरण समोर येत आहे.