Ranji Trophy 2025 Final Match : विदर्भ आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनल २०२५ सामना बुधवार (२६ फेब्रुवारी) ते रविवार (२ मार्च) दरम्यान नागपूरमधील जामता येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर…
रणजी ट्रॉफी 2025 मध्ये केरळ विरुद्ध गुजरात सामन्यात केरळ संघाने अत्यंत नाट्यमयरित्या अंतिम फेरीत प्रवेश केला. केरळचा विकेटकिपर सचिन बेबीने अफलातून झेल घेत केरळला अंतिफ फेरीत नेऊन ठेवले.
रणजी ट्रॉफीच्या ७४ वर्षांच्या इतिहासात केरळ संघ कधीही अंतिम फेरीत पोहोचला नव्हता, परंतु आता संघाची आणि केरळच्या चाहत्यांची ७४ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेतही, कन्कशन सबस्टिट्यूटवरून वाद निर्माण झाला होता. रणजी ट्रॉफीमध्ये गुजरात आणि केरळ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या उपांत्य सामन्यातूनही असेच एक प्रकरण समोर येत आहे.
विदर्भच्या संघाने पहिले पाच विकेट पटकन गमावले होते, आता विदर्भाचा नवा स्टार पाहायला मिळाला आणि १०९ ओव्हरनंतर विदर्भ संघामधील दमदार युवा फलंदाज १५० धावा करून नाबाद खेळत आहे.
रणजी ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई आणि विदर्भ संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात, एका २५ वर्षीय गोलंदाजाने मुंबईचा डाव बॅकफूटवर आणला. या गोलंदाजाने एकाच षटकात दिग्गज खेळाडूंना आपले…
रणजी करंडक 2025 मध्ये विदर्भाच्या संघाने स्वतःला मजबूत स्थितीत नेले आहे. यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये विदर्भाने 383 धावा केल्या आहेत. तर मुंबईला लीडसाठी आणखी 254 धावांची गरज आहे.
शिवम दुबेने रणजीत वर्चस्व गाजवले. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत विदर्भाला आव्हान देत शिवम दुबेने तो किती सक्षम अष्टपैलू आहे हे सिद्ध केले. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात ४९ धावांत 5…
टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला चॅम्पियन ट्रॉफीच्या संघामधून वगळण्यात आले आहे. आता त्याला दुखापतीमुळे रणजी सामान्यांमधून बाहेर करण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे.
रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, परंतु आता त्याचे कसोटी संघात पुनरागमन खूप कठीण झाले आहे असे दिसते. दोन वर्षांनंतर, रहाणेची वेदना बाहेर आली आहे, त्याने कसोटी संघातून वगळल्याबद्दल…
हरियाणाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात रहाणेने शानदार शतक झळकावले आहे. त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी, मुंबईच्या कर्णधाराने १६० चेंडूंचा सामना केला आणि १२ चौकार मारले.
आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने तिसऱ्या दिवशीच रणजी क्रिकेटमध्ये रेल्वेचा पराभव केला आहे. संघाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक डाव आणि १९ धावांनी मोठा विजय मिळवला.
दिल्लीचा संघ क्षेत्ररक्षण करत असून विराट कोहलीही मैदानात आहे. दरम्यान, एक नाही तर तीन चाहत्यांनी सुरक्षा कठडा तोडून मैदानात प्रवेश केला आणि विराटला गाठले. झालेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड…
रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, कालपासून दिल्लीचा संघ रेलवे विरुद्ध सामना खेळत आहे. पण इथेही त्याची बॅट शांत राहिली.
कोहली १३ वर्षांनंतर रणजीमध्ये परतला आहे. सामन्यादरम्यान कोहलीचा एक मोठा चाहता मैदानात घुसला, आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
विराट कोहली आजपासून म्हणजेच ३० जानेवारीपासून रेल्वेविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात दिल्लीकडून खेळत आहे. दरम्यान, कोहलीला पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सची संख्या इतकी जास्त होती की स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली.
भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने गुरुवारी मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये रणजी ट्रॉफी २०२४-२५ सामन्याच्या पहिल्या दिवशी मेघालयविरुद्ध हॅटट्रिक करून कहर केला आहे.
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची १२ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विराट या सामन्यात त्याच्या आवडत्या क्रमांक चौथ्या स्थानावर खेळताना दिसणार आहे.
आता भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहली आगामी रणजी ट्रॉफीचा सामना खेळणार आहे. आता सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये कोहली सामन्यासाठी सज्ज झाला आहे.