अनेकदा ऐकण्यात येतं की वधू किंवा वराची पत्रिका ही मांगलिक आहे. हे मांगलिक असणं म्हणजे नक्की काय, याचा आपल्या आयुष्यावर खरंच काही परिणाम होतो का ? असे प्रश्न आहेत.
१६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र हे मित्र आहेत. त्यामुळे सूर्याच्या किरणांमधील बदल अनेक राशींसाठी खूप चांगला असू शकतो.
श्रावण महिन्यात गुरु आणि शनि ग्रह त्यांची स्थिती बदलत आहेत. एकीकडे न्यायाचा देवता मानला जाणारा शनि १३ जुलै रोजी वक्री होणार आहे, तर दुसरीकडे देवगुरूचाही उदय होईल. या हालचालीमुळे ५…
जगन्नाथ रथ यात्रा हा उत्सव पुरी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही रथयात्रा म्हणजे एक धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर श्रद्धा, प्रेम आणि भक्तीचे जिवंत उदाहरण आहे. या उत्सवासाठी भारत…
गुप्त नवरात्रीची सुरवात २६ जून पासून होणार आहे. या नवरात्रीचे तंत्र साधकांसाठी विशेष महत्व आहे. या काळात काय करावे, काय करू नये, पूजेची पद्धत काय आहे? जाणून घ्या.
जर तुम्हाला योग्य काम करुनही पाहिजे तसं फळ मिळत नसेल तर तुम्ही घरात तांब्याचा सूर्य लावणं फायदेशीर आहे. या तांब्य़ाच्या सूर्याचे असे कोणते चांगले फायदे आहेत ते ज्योतिषशास्त्राच्या आधारावर जाणून…
पत्रिकेत राहू किंवा केतूची दशा बदलली की अनेकांना याचा त्रास जाणवतो. सतत अडचणी निर्माण करणारे राहू आणि केतू नेमको कसे निर्माण झाले त्याची पुराण कथा जाणून घेऊयात.
महाभारतात कृष्णासारख्या शांत देवाला तिसरा डोळा उघडावा लागला असे मानले जाते. हे दोनदा घडले. जर त्याने हे केले नसते तर पांडवांचे मोठे नुकसान झाले असते असे पौराणिक कथेत म्हटले जाते,…
आज आम्ही तुम्हाला जैन धर्मातील एका अशा प्रथेविषयी माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे 3 वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर प्रत्येकजण या प्रथेविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. संथाराला सल्ल्खाना…
ज्येष्ठ महिन्यात येणारा मंगळवार (ज्येष्ठ महिना २०२५) मोठा मंगळ किंवा बुधवा मंगल म्हणून ओळखला जातो. हनुमानजींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. चला जाणून घेऊया कधी आहे मोठा मंगळ.
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये जैन धर्मातील आध्यात्मिक गुरूच्या सल्ल्यानुसार तिच्या पालकांनी ‘सल्लेखना’ दिल्यानंतर ब्रेन ट्यूमरने ग्रस्त असलेल्या ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, आता नवा वाद निर्माण झालाय
अक्षय्य तृतीयेचा सण ३० एप्रिल रोजी साजरा केला जाईल. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही झाडूचा वापर उपाय म्हणून करू शकता. विशेष म्हणजे झाडूचा उपाय खूप सोपा आहे.
पोप हे ख्रिश्चन समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु मानले जातात आणि त्यांच्याकडे धार्मिक, प्रशासकीय, राजकीय आणि सांस्कृतिक जबाबदारी असते. आधुनिक काळात काही मर्यादा असल्या तरी त्यांच्या अधिकारांची व्याप्ती मोठी असते.
आपण एखाद वेळेस घाईत घरी येतो आणि घाईत घरी आल्यावर चप्पल आपण घाईत काढतो आणि घरात जातो. अनेकदा याच कारणाने का होईना चप्पल, बूट किंवा सॅंडल उलटे ठेवलेले सहज दिसतात.…
महावीर जयंती जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांच्या जन्माच्या स्मरणार्थ जैन समुदाय साजरी करतो. या वर्षी महावीर जयंती कोणत्या तारखेला साजरी करण्यात येणार, पंचशील तत्वे आणि त्यांचे महत्व काय ?जाणून…
वास्तूनुसार जर तुम्ही नवरात्रीमध्ये झेंडू आणि आंब्याच्या पानांनी घर सजवले तर देवी दुर्गा स्वतः तुमच्या घरी येते. हिंदू धर्मात आंब्याची पाने खूप शुभ मानली जातात. चैत्र नवरात्रीत करा वास्तूचे हे…