Rohini Khadse Marath News : रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात आता राज्य महिला आयोग आक्रमक झाले आहे. यामुळे रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुण्यातील कथित रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे न्यायालयातील सुनावणीमध्ये रोहिणी खडसे वकील म्हणून उपस्थित आहे.
Eknath Khadse Marathi News : एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून पुणे पोलिसांवर निशाणा साधला आहे. घरगुती पार्टीला रेव्ह पार्टी म्हणत असल्यामुळे खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.
Rohini Khadse social media post : पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून ते रोहिणी खडसे यांचे पती आहे. रोहिणी खडसे यांनी पतीसाठी खास सोशल मीडिया पोस्ट…
Eknath Khadse on son-in-law rave party : रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली आहे. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Crime News Live Updates Marathi : गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे स्वीय सहायक राहिलेले पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर धमकी दिल्याचा आरोप केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रामध्ये यावरुन लेख लिहिला आहे. यावरुन आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी निशाणा साधला आहे.
रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा.
चित्रा वाघ यांच्या या विधानाला हरकत घेत रोहिणी खडसे यांनी ट्विट केले होते. चित्रा वाघ यांचे वक्तव्य म्हणजे 'बिग बॉस'मधील सीन असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली होती. यावर माझी…
राज्याच्या विधान परिषदेमध्ये चित्रा वाघ आणि अनिस परब यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाली. मात्र यावेळी चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकारण रंगले आहे.
रक्षा खडसे यांच्या मुलीची मागील आठवड्यामध्ये छेड काढण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यावरुन आता रोहिणी खजसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, कारण त्यांच्या कार्यकाळात परिस्थिती अधिकच बिघडली आहे, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.