संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानचे विदेश मंत्री अमीर खान मत्ताकी यांना भारतात येण्याची परवानगी दिली आहे. ९ ऑक्टोबरला पहिल्यांदाच भारतात तालिबानी नेता येण्याची शक्यता, पाकिस्तानला मात्र झटका
Jaishankar thanks Iran : पश्चिम आशियातील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी (27 जून 2025) इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
Jaishankar Europe visit : 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे युरोपच्या सहा दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना होत आहेत.
Pahalgam Terror Attack: संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी याबाबत भारत आणि पाकिस्तानशी चर्चा केली आहे.
Ceasefire agreements in conflict zones : भारताच्या ईशान्येकडील राज्ये, ज्यांना 'सात सिस्टर्स' म्हणून ओळखले जाते, त्या आता आशियाच्या प्रगतीचा मुख्य मार्ग बनणार आहेत.
अमेरिकेने 104 अवैध भारतीय स्थलांतरितांना लष्करी विमानाने परत पाठवल्यानंतर भारतातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत आता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.
अमेरिकेच्या नव्या ट्रम्प सरकारमध्ये भारताला प्राधान्य मिळेल, हे डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्पष्ट झाले. जाणून घ्या याबात सविस्तर तपशील.
गाझामधील इस्रायलच्या कारवाईचा सौदी अरेबिया निषेध करत आहे. नुकतेच त्यांनी इराणशी संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, भारतानेही गाझामध्ये लवकरात लवकर युद्धविरामाला पाठिंबा दिला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची पत्रकार परिषद दाखवल्याबद्दल कॅनडातील ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेटवर बंदी घातल्याबद्दल भारताने कॅनडावर टीका केली आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 15-16 ऑक्टोबरला पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. येथील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीत ते भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. त्यामुळे आता हा SCO म्हणजे काय आणि या…
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेतील थिंक टँक 'कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस' मध्ये एका प्रश्नाचे थेट उत्तर दिले. त्यांना अमेरिकन राजकारण्यांनी भारतीय लोकशाहीबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल विचारले असता ते…
आता पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे जयशंकर म्हणाले होते. त्याच्याशी वाटाघाटीचा टप्पा संपला आहे. आता त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. परराष्ट्रमंत्र्यांच्या या वक्तव्यावर…
पर्यटकांनी शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटामार्फत मलेशिया दौऱ्याची आखणी केली होती. एजंट पर्यटकांना नाशिक येथून हैदराबादला घेऊन गेला. एजंटने तेथून १९ पैकी चार जणांच्या व्हिसाचे काम अपूर्ण आहे. तुम्ही विमानाने…