Viral Video: कर्जत तालुक्यातील खांडपे जिल्हा परिषद शाळेतील शाळकरी मुलींनी कर्जत-कोंदिवडे मार्गावरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा प्रयोग केला. वृत्तवाहिनीच्या बातमीची नक्कल करत त्यांनी स्वतःच ‘रिपोर्टिंग’ केले.
Tukaram Mundhe News: एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि कँटीनसाठी एफएसएसएआयचे कडक नियम लागू केले आहेत. ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी आणली आहे.
नागपूरमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावरही झाला आहे. वाहतुकीवर देखील त्याच परिणाम झाल्याचे दिसून आले. वाहतुकीचा वेग मंदावला असल्याचे दिसून आले.
AI in School Syllabus: शालेय शिक्षणात आता मोठा बदल होणार आहे. इयत्ता ३ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि कम्प्युटेशनल थिंकिंग (CT) या विषयांचा समावेश असलेला नवीन…
इयत्ता चौथी शारीरिक शिक्षण व निरायमयता या पुस्तकातील स्वयंमूल्यमापन विभागाद्वारे विद्यार्थी स्वतःची उंची, वजन, शारीरिक क्षमता आणि विविध कौशल्यांची नोंद ठेवू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षणाची सवय विकसित होण्यास मदत…
मुलांना वर्षभर आतुरता असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टया आता काही दिवसांतच सुरु होणार असून, सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी साहित्याची समृद्ध मेजवानी सज्ज झाली आहे.
एसटी प्रशासनाकडून जनतेव्या भावनांशी असा खेळ यखेळला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. व्यवस्थापन कडून जाणीवपूर्वक सेवा विस्कळीत केली असल्याचा आरोप सतप्त प्रवाशांकडून केला जात आहे.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी राज्यस्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय दोन समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अधिकृत थांब्याच्या ठिकाणी विद्यार्थी असतील तर त्यांनी हात वर केल्यावर चालकांनी गाडी थांबवावी. अशा सूचना संबंधित विभागाकडून कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत.
स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
राज्य सरकारने 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमरावती विभागातील जिल्हा परिषदेच्या 1068 शाळा बंद होण्याची शक्यता आहे.
देशातील एकूण ६३ जिल्ह्यांमधील अंगणवाड्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुले कुपोषित असल्याचं आढळून आलं आहे. त्यापैकी ३४ जिल्हे एकट्या उत्तर प्रदेशमधील आहेत. हे धक्कादायक वास्तव रिपोर्टमधून समोर आलं आहे.
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील हाबूर गावातील राजकीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांवर कोसळलं. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर एक शिक्षक गंभीर जखमी आहे.
संपूर्ण देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. झारखंड राज्यात देखील दमदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम जारी केले आहे. शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी घेणे बंधनकारक आहे. तसेच चालकांची पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे.
कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सप्तश्रृंगी इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका शाळेची भिंत कोसळली आहे. कल्याणच्या केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू…
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात एक दुःखद आणि काळीज चिरणारी घटना घडली आहे. मुलांची शाळेत खराब कामगिरी नव्हती. त्यामुळे एका बापाने त्यांच्या ६ आणि ७ वर्षांच्या दोन्ही मुलांची बादलीत बुडवून हत्या…