शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करत बाधित शेतकऱ्यांनी ७ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन होत असून,…
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होणार असून, खानापूर, कडेगाव आणि पलूस तालुक्यांत सलग तीन दिवस भव्य एल्गार मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. शक्तीपीठ संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या…
आम्हाला एक रुपया नको..रक्ताचा सडा पडला तर चाललं..त्यांच्या दारात औषध खावून मरु..! पण शक्तीपीठ महामार्ग रद्दचं झाला पाहिजे.. हाय ती जमीन जमीन गेली तर आमची पोरंबाळं काय खायाचीत..जनावरं कशी जगायचीत?..आमच्या…
आता भूसंपादनाविषयी मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. सूचना प्राप्त होताच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा १२ जिल्ह्यातील ३९ तालुके, ३७१ गावांच्या हद्दीतून जाणार आहे.
शक्तीपीठ महामार्गासाठी परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यात जाणार असून कित्येकजण भूमिहीन होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करुन आंदोलन केले आहे.
शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द व्हावा या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे सामूहिक इच्छा मरणाची इच्छा व्यक्त केली.
सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होतोय, मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना जबरदस्तीने नोटीसा दिल्या जात आहेत
सध्या कोकणात येण्यासाठी कोल्हापूर येथून ७ महामार्ग आहेत. कोकणातील अनेक प्रकल्प निधीअभावी अपुरे आहेत. १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग १५ वर्षांपासून निधीअभावी रखडला आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुका जिल्हा परभणी येथील उखळद बाभळी येथील शेतकऱ्यांनी मोजणी न करू देताच परत पाठवले.
शक्तीपीठ महामार्ग बनवण्याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत. तर शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
शक्तिपीठ प्रकल्पासाठी राज्यावर २०,७८७ कोटी रुपयांचे मोठे आर्थिक दायित्व असेल. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, मार्च २०२६ पर्यंत राज्य सरकारवर एकूण ९.३२ लाख कोटी रुपयांचे कर्जाचा बोजा असू शकतो.
जयंत पाटील यांनी स्वत: थेट व्यासपीठावरच 'माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही' असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली.
शक्तीपीठ महामार्ग हा चर्चेमध्ये राहिला आहे. सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी यासाठी विरोध केला आहे. आता यावर कॉंग्रेस नेते सतीश पाटील यांनी प्रतिक्रिया देत उपाय सांगितला आहे.
शक्तीपीठ महामार्गबाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाली.
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार विरोध सुरू आहे. याला सांगलीतील शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीने जोरदार विरोध केला आहे.