देशात 11 वर्षांपासून भाजप सत्तेत असून लोकशाही वाईट स्थितीत आलेली आहे. यासाठी कॉंग्रेसला रस्त्यावर उतरुन विरोध करावा लागणार आहे. अशावेळी राज्यातील जनतेलाही कॉंग्रेसला साथ द्यावी लागेल.
शिक आणि रायगडमध्ये मोठी नाराजी उघड झाली आता साताऱ्यात देखील कार्यकर्त्यांची नाराजी समोर येत असून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यायला हवं, अशी मागणी केली जात आहे.
भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे (Udayanaraje Bhosale) आणि साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे (Shivendra Raje Bhosale) यांच्यात बुधवारी झालेल्या वादानंतर आज या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.
खासदारांनी जावली तालुक्यात (Javali Taluka) सुरू केलेले दौरे ही चांगली गोष्ट आहे. किमान 15 वर्षानंतर ही लोकांना कळेल की खासदारकीला कोणाला निवडून दिले होते. मात्र, या दौऱ्यांचा काही उपयोग नाही.…
कास धरणाचे वाढीव पाण्याची सातारकरांना वाट बघावी लागणार आहे. अद्याप वाढीव पाईपलाईनचा पत्ता नाही. याला पालिकेचा नियोजनशून्य भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. पालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)…
झोपडपट्टी वसाहतीमधील निम्न श्रेणीचे जीवन जगणाऱ्या गरिबांचा कायापालट करण्याची काही जणांची भाषा हे त्यांचे खरे प्रेम नसून हा ढोंगीपणा आहे. मगरीचे अश्रू आहेत. साताऱ्यातील सर्वच झोपडपट्टीसदृश्य वसाहतीमधील नागरिकांनी ओळखली आहे,…
नगरसेवक हा नागरिकांचा सेवक असतो. प्रभाग, वॉर्डमधील समस्या सोडवून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरविणे आणि नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवणे हे प्रत्येक नगरसेवकाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यात…
दुर्दैवाने त्यावेळी भाजपचे सरकार आले नाही. मात्र, आता भाजपचे सरकार आले असून, शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी ७५ कोटी निधी द्यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी फडणवीस यांच्याकडे केली असून, याबाबत…
लाखो भाविक विठ्ठल नामाच्या जयघोष करत करहर नगरीमध्ये येतात, यातच सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या विरोधाच्या दोन बाजू शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) हे दोन कट्टर राजकीय…
कारखान्याच्या सर्व मतदारसंघात निवडून द्यायच्या प्रतिनिधी संख्येइतकेच उमेदवार त्या-त्या मतदारसंघात शिल्लक राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिला.
वाय. सी. कॉलेजने कोणालाही पूर्वसूचना न देता काम सुरु केले. त्यामुळे शहराच्या पूर्वभागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने गेले पाच दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पालिकेतील सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नाचे सोयरसुतक नसल्याने…
जावली तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. येथील पर्जन्यमान अधिक असले तरी पावसाळयात वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे ऐन उन्हाळयात फेबुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार महिन्यात जनतेला तीव्र…
आपण बऱ्याचदा 'आरोग्यम धनसंपदा' असे ऐकत असतो. शरीर बलवान आणि तंदुरुस्त असणे ही एक मोठी संपत्ती आहे. शरीर तंदुरुस्त असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या…
ऐतिहासिक गोडोली तळे सुशोभीकरण करून पर्यटक व नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण करणे तसेच किल्ले अजिंक्यताराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्याच्या कडेला पर्यटकांसाठी सिटिंग पॉईंट व सुशोभीकरण करणे आवश्यक आहे.
सातारा शहरातून बोगद्याच्या पलीकडे सोनगाव पासून शेळकेवाडी, भाटमरळी, पुढे कुमठे, आसनगांव आणि परिसरातील गावे राज्य मार्ग १४० ते सोनगाव, कुमठे, आसनगाव (प्रमुख जिल्हा मार्ग ३१) या रस्त्याने सातारा शहराला जोडली…
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या सातारा पंचायत समितीने सातारा तालुक्यातील १९१ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून तब्ब्ल २२ कोटी १५ लाख १० हजार २४६ रुपये…
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांनी पाणीबिल थकवल्याने त्यांच्या बिलावर विलंब आकार, दंडव्याज लावण्यात आले होते. दरम्यान, अन्यायकारक विलंब आकार माफ करण्याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे…
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत दुर्गम डोंगर भागातील मरडमुरे कुंभारगणी रेडिमूरा या गावातील जनतेने दळणवळणाअभावी हाल अपेष्टा भोगल्या आहेत. तर रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काहींचे प्राणही गेले आहेत.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयात मध्यवर्ती प्रयोगशाळा बांधकामाचा भूमिपूजन शुभारंभ आणि सातारा येथील शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचा पायाभरणी व कोनशीला अनावरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)…
काही लोकांना नागरिकांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नसते. पण, निवडणूकजवळ आली की, अशा लोकांना राजकीय स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही आणि मग हेच लोक जनतेबद्दल खोटा कळवळा आणून मोठमोठ्या थापा मारतात.