जवान आकाश तायडे नेहमीप्रमाणे त्यांच्या जुन्या घरात रात्री जेवण करुन झोपले होते. सकाळी उशीर होऊनही न उठल्याने आईने घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता मुलाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
तालुक्यातील कोटनांद्रा येथील एका भाविकाचा अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जात असताना वाटेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना अयोध्येपासून 90 किमी अंतरावर घडली.
जुन्या शेतीच्या व घराच्या वादातून सख्ख्या भावाने मुलाच्या मदतीने भावाला दगड, विटांनी मारहाण करत निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील पिरोळा शिवारात घडली.
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावात एका धक्कादायक घटना समोर आली. पतीसोबत मोबाईलवरून झालेल्या वादातून महिलेने रागाच्या भरात स्वतःच्या दोन मुलांना दुधातून विष देत स्वतः आत्हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात दोन्ही…
येथील या झणझणीत मिरचीकडे आता परदेशातीलही व्यापारी आकर्षित झाले आहे. परदेशात येथील मिरचीला प्रचंड मागणी आहे. तर परदेशी बाजारपेठेत रोज दीड हजार ते तीन हजार पोत्यांची आवक सुरूच आहे.