उच्च घेण्याचा विचार सगळीच मुलं करतात. पण कोणत्या ठिकाणी शिक्षणासाठी जावे हे बऱ्याचदा समजत नाही. परदेशातील या टॉप शिक्षण संस्थांमध्ये पदवी पूर्ण केल्यास करियरला नवीन दिशा मिळेल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाशी सुसंगतपणे जुळवून घेता यावे यासाठी यंदा शाळा सुरू होताच सेतू अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.
CBSE 12th Re-evaluation Result 2026: सीबीएसई १२ वीच्या री-इव्हॅल्युएशन निकालाची तारीख, अधिकृत वेबसाईट आणि निकाल पाहण्यासाठी लागणारी माहिती सविस्तर जाणून घ्या.
१५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाढत्या उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात असून, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होत…
दादर येथील कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालयातील 70 ते 80 विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन निकालात तांत्रिक त्रुटीमुळे चुकीने “फेल” नोंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर युवासेनेच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाला भेट देत प्राचार्यांना…
छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिक्षण विभागाने ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी आणि वर्गात CCTV बंधनकारक केले आहे. कोचिंग क्लासेससोबत 'टायअप' करणाऱ्या कॉलेजची गोपनीय चौकशी होणार.
Vidhi Megha Death: २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी विधी मेघा हिची १५ मे रोजी कॅनडाच्या नायगारा परिसरात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी ४० वर्षीय संशयिताला अटक केली असून, तिचा…
INSPIRE Scholarship for Students: केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे (DST) दिली जाणारी 'इन्स्पायर स्कॉलरशिप' २०२६ ची संपूर्ण माहिती. १२ वी नंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांना मिळणारी ८०,००० रुपयांची मदत आणि अर्ज…
Commerce Students - महाराष्ट्र शासनाच्या 'Any Graduate' निर्णयाविरोधात पुण्यात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन. लेखा आणि वित्त पदांसाठी वाणिज्य पदवी अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.
Mumbai University LL.M. CET 2026: मुंबई विद्यापीठाने LL.M. सामायिक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत १५ मे २०२६ पर्यंत वाढवली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी www.mu.ac.in वर ऑनलाईन अर्ज करावेत. वाचा सविस्तर प्रक्रिया.
धाराशिव जिल्ह्यातील वडगाव येथील हृषिकेश शिंदे या विद्यार्थ्याच्या आयुष्यात ‘मीना राजू मंच’ उपक्रमामुळे मोठा सकारात्मक बदल घडला आहे. घरकामातून लिंगसमतेचा संदेश दिला.
Emotional Challenges of Indian Students in USA: अमेरिकेत शिक्षण घेताना भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्या भावनिक आव्हानांना सामोरे जावे लागते? एकटेपणा आणि दैनंदिन व्यवस्थापनाबद्दल एका विद्यार्थ्याचा अनुभव एकदा बघाच..
Mumbai University B.Com Result 2026: मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ चा निकाल अवघ्या १६ दिवसांत जाहीर केला आहे. ४०.९७ टक्के निकाल लागला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल…
Asmita Law College च्या विद्यार्थ्यांनी जयश्री हेवाळे हिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील जयश्रीच्या शिक्षणासाठी ३० हजारांची मदत देण्यात आली.
संकटांच्या काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून परीक्षा शुल्क माफीच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात याचा विद्यार्थ्यांना फायदा होत नसल्याचे समोर आले.
नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळ असे या महिला मंडळाचे नाव असून त्यांना शिक्षक नेमण्याचे काम दिले जाणार आहे. या बाबतचा प्रस्ताव येणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.
मृत विद्यार्थिनीचे नाव लिखिता (वय 22) असून ती मल्लाडिहल्ली येथील आयुर्वेद महाविद्यालयात 'बीएएमएस'च्या (BAMS) अंतिम वर्षात शिकत होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिखिताने एक सविस्तर सुसाईड नोट लिहिली आहे.
Professor Call Student a Terrorist : जातीवरुन कुणालाही हिणवणं किवा दहशतवादी म्हणणं एक चुकीच बाब असून एका शिक्षकाकडून हे कृत्य घडणं म्हणजे लाजीरवाणीचं गोष्ट. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा शेअर…
एप्रिल महिन्यात तब्बल ५ हजार ८८६ विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा पहिला हप्ता म्हणून अर्धी रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.