युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये भाष्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी हिंदू असल्याचा अभिमान असल्याचे म्हणत आम्ही कोणाला गुलाम केले नाही असे देखील योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश स्वामी विवेकानंदांचे विचार, मूल्ये आणि आदर्शांना प्रोत्साहन देणे आहे.
सोमवार, 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती. अशा या महान व्यक्तिमत्त्वाला आयुष्याच्या एका टप्प्यावर कोणत्या देवीचा साक्षात्कार झाला होता. ती देवी माता कोण होती. त्यांचे जीवन कसे बदलून गेले…
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमुळे जगण्याला नवीन ऊर्जा मिळते. विवेकानंदांनी सत्य, शुद्धता आणि निःस्वार्थता हे गुण बुद्धीला बळकटी देणारे आणि नैतिकतेला मानसिक शक्तीशी जोडणारे मानले जाते.
स्वामी विवेकानंद हे केवळ साधू नाही तर आध्यात्मिक गुरु आहेत. धर्म, विज्ञान, भूतकाळ, वर्तमान, परंपरा आणि आधुनिकता यामधील ताळमेळ साधणारे विवेकानंद यांनी अध्यात्माचा पसार जगभरात केला.
स्वामी विवेकानंदांनी तरुणांमध्ये नेहमीच नवीन क्षमता आणि ऊर्जा पाहिली. तरुण पिढीसाठी ते मार्गदर्शक होते. त्यांनी शिक्षण हे एकमेव माध्यम मानले जे आध्यात्मिक ज्ञान आणि नैतिक शक्ती मजबूत करू शकते.
आजच्या युगात शिक्षणाला महत्व आहे. स्वामी विवेकानंद यांनी जगाला भारतीय योग-वेदांताचे शिक्षण दिले. 04 जुलै ला दरवर्षी स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही खास गोष्टी…
आपण मागील लेखांमध्ये पाहिले की, संपूर्ण जगभरातील धर्मचिंतनामध्ये मानवी मनाविषयीचे चिंतन हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. किंबहुना असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही की, मानवी मनाविषयीचे चिंतन हा कायमच धर्मचिंतनाचा…
विवेकानंदांचे हे स्वप्न साकार करायचे असल्यास काम करण्याच्या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला कौशल्य शिक्षण मिळाले पाहिजे. शासन व विद्यापीठे युवकांना कौशल्य शिक्षण देत असताना रामकृष्ण मिशनसारख्या संस्थांनी नीतीमूल्यांच्या माध्यमातून युवकांचे चारित्र्य…