शिक्षकांना निवडणूक कर्तव्ये, सर्वेक्षण आणि इतर शैक्षणिक कामे करण्यास भाग पाडले जात आहे. हे सक्तीचे काम नाही का? याचा अध्यापन आणि शिक्षण व्यवस्थेवर वाईट परिणाम होतो आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या उपस्थितीचा अहवाल संकलित केला असून, त्यानुसार राज्यातील तब्बल २ हजार ५३९ शाळा बंद राहिल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
भावी शिक्षकांनी हिवाळी अधिवेशनात व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार नागपुरातील यशवंत स्टेडियम ते संविधान चौकदरम्यान 'जनआक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे.
विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व शाळा येत्या ५ डिसेंबर रोजी बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे.
राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच राज्यातील हजारो शिक्षक संपावर (Teachers on Strike) जावून आंदोलन करणार आहेत. काळ्या फिती लावून हे आंदोलन करणार आहेत. एका दिवसावर शिक्षक दिन (Teachers Day)…
बोदवड तालुक्यातील (Bodwad) काही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक (Teachers Strike) १६ मार्च रोजी एका चहाच्या कट्ट्यावर एक ते दीड तास बसून चहाचा आस्वाद घेत होते.शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या शिक्षकांवर…
श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये सन २०१२- २०१३ पासून कार्यरत असणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांनी २० डिसेंबरपासून सुरु केलेले धरणे आंदोलन तब्बल १७ व्या दिवशीय कायम राहिले.