Suvendu Adhikari News: पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या रूपाने भाजपला पहिला मुख्यमंत्री मिळाला आहे. जाणून घ्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींची साथ का सोडली आणि त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे.
PM Modi Reaction: पश्चिम बंगाल आणि आसाममधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. "बंगालमध्ये कमळ फुलले" असे म्हणत त्यांनी हा जनशक्तीचा विजय असल्याचे सांगितले.
Mamata Banerjee News भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर एकच गोंधळ उडाला आहे. TMC च्या एका प्रतिनिधीला मारहाण करण्यात आल्याचे आरोप समोर आले आहेत. त्या प्रतिनिधीच्या तक्रारीनंतर, ममता स्वतः धावतपळत मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या.
पश्चिम बंगालमधील मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये यंदा मोठा राजकीय बदल दिसून येत आहे. 2021 मध्ये या 85 पैकी बहुतांश जागांवर तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व होते, तर भाजपला एकही जागा मिळाली नव्हती.
Vinod Tawade: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आघाडीवर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुष्टीकरणाचे राजकारण संपले असून जनतेने विकासाला आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला कौल दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात ध्रुवीकरण हा देखील एक मोठा मुद्दा आहे, ज्यात शहरी भागांमध्ये ध्रुवीकरण अधिक तीव्र आहे. हे ध्रुवीकरण प्रामुख्याने मारवाडी आणि हिंदी भाषिक लोकांसारख्या गैर-बंगाली लोकांमध्ये झाले आहे.
West Bengal Election 2026: निवडणूक निरीक्षकाच्या शिफारशीनंतर निवडणूक आयोगाने हे आदेश जारी केले आहेत. तथापि, फलता (Falta) येथे ईव्हीएमवर (EVMs) टेप चिकटवल्याच्या आरोपांबाबत आयोगाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
Mamata Banerjee statement : केंद्रीय दलांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांनी सीमेचे रक्षण करायला हवे, पण त्याऐवजी ते एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत.
जहांगीर परिसरातील फाल्टा भागात तणावाच्या पार्श्वभूमीवर लाठीचार्ज करण्यात आला. याचवेळी EVM मशीनमध्ये भाजपच्या बटणावर टेप लावलेली आढळल्याचा आरोप करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
एकटीच्या बळावर त्यांनी पक्ष काढला आणि एकहाती सत्ता आणली. त्यांची राहणी साधी असली तरी पक्षावर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचे आरोप झाले. काँग्रेसशी फारकत घेतली आणि कायम सत्तेत राहिल्या. यावेळी मात्र लढाई…
आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी इतकी प्रचंड होती की, त्यामुळे टीएमसीचा (TMC) अहंकार धुळीस मिळाला आहे; परिणामी, दुसऱ्या टप्प्यात भाजप सरकारचा दणदणीत विजय आता निश्चित झाला…
या निवडणुकीचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा वाढलेला सहभाग. दोन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. पश्चिम बंगालमध्ये महिला मतदारांची टक्केवारी ९२.६९% होती
केंद्रीय गृहमंत्र्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या भाषणादरम्यान, त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती, घुसखोरी आणि सध्याचे राजकीय वातावरण या संदर्भात अनेक गंभीर आरोप केले.
या राजकीय संघर्षात टीएमसीने आता निवडणूक आयोगाच्या विरोधातही आघाडी उघडली आहे. नवीन मतदार यादीतून सुमारे ९१ लाख लोकांची नावे वगळण्यात आली असून, यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा दावा पक्षाने केला…
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "निवडणूक जवळ आली की केंद्र सरकार आणि भाजपला आमचे दोष दिसू…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान झालेल्या प्रोटोकॉल उल्लंघनावरून मोदींनी ममता बॅनर्जी सरकारला धारेवर धरले. "हा केवळ एका राष्ट्रपतीचा अपमान नसून देशाच्या संविधानाचा आणि लोकशाही परंपरेचा अवमान आहे."
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर सडकून टीका केली. भ्रष्टाचार, दारू घोटाळा आणि जुन्या काळातील संशयास्पद 'डील्स'वरून त्यांनी काँग्रेस आणि 'आप'ला धारेवर धरले.