सरकारच्या ई-चलन प्रणालीतील त्रुटी व वाढीव दंडाच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीच्या आवाहनानुसार लातूर जिल्ह्यात वाहतूकदारांनी आक्रमक आंदोलन छेडले आहे.
गोंदियात अनियंत्रित वाहतूक, अरुंद रस्ते व अतिक्रमणामुळे कोंडी वाढली आहे. पाच चौकांत ट्रॅफिक सिग्नल असूनही २०२५ मध्ये १११९ वाहनचालकांनी सिग्नल जम्प केला. पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे.
२०२५ या वर्षात देशभरात अनेक वेळा राष्ट्रीय लोकअदालती आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रलंबित चलन जलद आणि अतिशय कमी शुल्कात निकाली काढण्याची 13 डिसेंबरला एक संधी असू शकते.