पालकमंत्री उदय सामंत यांनी 'अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर शिवसेनेचेच सदस्य विराजमान होतील. संबंधित नावांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे संकेत दिले
जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
मुंबईतील पायाभूत सुविधांबाबत बोलताना मंत्री सामंत यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुदतठेवी सुरक्षित असून विकासकामांसाठी निधीचा योग्य वापर केला जात आहे
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. शिवतारे यांनी प्रस्तावित केलेल्या पुरंदर आयटी पार्कबाबत २४ जुलै २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली होती.
कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या संयुक्त अहवालात प्रदीर्घ दव व थंडीमुळे मोहोर काळा पडला, नर मोहोरांचे प्रमाण वाढले, तुडतुडा, फुलकिडीमुळे गतवर्षी पेक्षा चालू वर्षी ८० टक्के आंबा उत्पादन…
सव्वा वर्षांचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला असून तो अंतिम असणार आहे.
सव्वा वर्षाचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला.
महाराष्ट्र शासन पुढील तीन ते चार महिन्यांत देशातील पहिले 'एआय धोरण' जाहीर करणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
"मला पराभूत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी तब्ब्ल ४० लाख रुपये वाटले असा खळबळजनक दावा शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संतोष थेराडे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
उदय सामंत यांनी गणेश नाईक यांना कडक इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाठराखण केली आहे. 'शिंदेंच्या उठावामुळेच तुम्हाला मंत्रीपद मिळाले' असे म्हणत सामंत यांनी नाईक यांना सुनावले
आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी गुंतवणूक झाली असल्याचेही त्यानी स्पष्ट वोले, त्यामुळे ४३ लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. एका दिवसात ५१ करार झाले आहेत.
दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फेह महायुतीला जोरदार प्रति आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन दिवसात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांची नावे जाहीर केल जातील, असे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक उठावानंतरची ही पहिलीच निवडणूक होती आणि या निवडणुकीत महाराष्ट्राने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे, असे सामंत यांनी ठामपणे सांगितले.
पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत आले आहे. यावेळी . शिवसेना एकच्या पन्नास जागा कशा निवडून आणते ते 16 तारखेलाच कळेल असा विश्वास व्यक्त केला.
मेजॉरिटी असल्याने दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांचा योग्य समन्वय रहावा यासाठी नगर परिषदेतील गटनेते लवकरच जाहीर होणार आहेत. या पाठोपाठ उपनगराध्यक्ष आणि समित्यांचे सभापती पद वाटप निक्षित होणार आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष केला. ७० हून अधिक नगराध्यक्ष शिवसेनेचे होतील आणि उबाठा गटाला जनतेने नाकारले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जे नेते प्रचारासाठी ८-८ दिवस बाहेर असतात, त्यांच्याकडेच कपड्यांच्या बॅगा असतात, जे नेते प्रचारासाठी बाहेरच पडत नाहीत, त्यांच्याकडे बॅगा असण्याचा प्रश्नच येत नाही, असा टोलाही मंत्री उदय सामंत यांनी वैभव…
एकनाथ शिंदे यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन धावत आहेत. वैभव नाईक यांनी हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत मालवण नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता या पैशांच्या बॅगांवरुन केलेल्या आरोपांचा उदय सामंत यांनी समाचार घेतला आहे.
तुमची ४० वर्षांची सत्ता, ४० वर्षांचा उमेदवार मोडून काढणार, अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार संजय जगताप यांच्यावर नाव न घेता चौफेर टीका केली.