उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष केला. ७० हून अधिक नगराध्यक्ष शिवसेनेचे होतील आणि उबाठा गटाला जनतेने नाकारले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जे नेते प्रचारासाठी ८-८ दिवस बाहेर असतात, त्यांच्याकडेच कपड्यांच्या बॅगा असतात, जे नेते प्रचारासाठी बाहेरच पडत नाहीत, त्यांच्याकडे बॅगा असण्याचा प्रश्नच येत नाही, असा टोलाही मंत्री उदय सामंत यांनी वैभव…
एकनाथ शिंदे यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन धावत आहेत. वैभव नाईक यांनी हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत मालवण नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता या पैशांच्या बॅगांवरुन केलेल्या आरोपांचा उदय सामंत यांनी समाचार घेतला आहे.
तुमची ४० वर्षांची सत्ता, ४० वर्षांचा उमेदवार मोडून काढणार, अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार संजय जगताप यांच्यावर नाव न घेता चौफेर टीका केली.
निलेश राणेंनी रविंद्र चव्हाणांवर केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले — “राजकारणामुळे घरामध्ये फूट पडता कामा नये.” सामंतांनी स्पष्ट केलं की शिवसेना राणे कुटुंबासोबत…
साहित्य संमेलनाची देदीप्यमान परंपरा जपत असतानाच साताऱ्यातील या संमेलनातून भविष्यातील संमेलने वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण करण्याच्या नव्या वाटा आम्ही निर्माण करत आहोत, असे प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.
युती न झाल्याने जे अर्ज दाखल करता आले नाहीत. त्याचं काय करायचं म्हणून लोकांनी जी शहर विकास आघाडी केली आहे, त्याला मी आणि निलेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे बंडखोरीच्या तयारीमध्ये असल्याचे देखील बोलले जात आहे. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्र लिहित राजकीय भविष्यवाणी केली आहे.
Uday Samant: पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री सामंत यांनी राजणगाव एमआयडीसीतील प्रदूषणाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. तसेच त्यांनी दिल्ली भेटीवर देखील टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.
Uday Samant: महाराष्ट्राला भागीदार राज्याचा विशेष दर्जा देण्यात आला असून, हे दालन राज्याच्या विकासाला नव्या दिशा देईल, असा विश्वासही उद्योगमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.
शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक हे उमेदवार असतील असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.
चिपळूण नगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली असली तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरलेला नाही. तर रमेश कदम यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे…
रत्नागिरीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेली परिवर्तन पदयात्रा आज काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शन घेऊन संपन्न झाली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता आमदार शेखर निकम आणि भाजपचे नेते प्रशांत यादव यांच्यावर केली टीका केली आहे. यामुळे महायुतीत ठिणगी पडली आहे का? असा प्रश्न विचारला जात…
दावोस येथे पहिल्या वर्षी 1.70 लाख कोटी, दुसऱ्या वर्षी 7 लाख कोटी तर तिसऱ्या वर्षी 16 लाख कोटी रुपयाचे विक्रमी सामंजस्य करार झाले, असल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.