उत्तराखंड राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उत्तरकाशी येथे दुसऱ्यांदा ढगफूटी झाली आहे. नौगांव येथे मोठे नुकसान झाले आहे.
ओसाड गावे वाचवण्यासाठी, सरकारने २०१८ मध्ये होम स्टे योजना सुरू केली, याचा विचार असा होता की यामुळे पर्यटक गावांकडे आकर्षित होतील. मात्र यामुळे डोंगर आणि निसर्गाची हानी होत आहे.
आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तराखंड येथे घटनास्थळी शोध व बचावकार्यासाठी दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Operation Dharali: उत्तरकाशी येथील धराली येथे झालेल्या दुर्घटनेत अनेक जण मलब्याखाली गाडले गेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
उत्तरकाशीतील धराली येथे मलब्याखाली दबलेल्यांचा शोध घेण्यासाठी स्निफर डॉग्सची मदत घेतली जाणार आहे. सध्या या परिसरात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं असून डॅग स्कॉडही तैनात करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय आपत्कालिन प्रतिसाद केंद्र नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून अडकलेल्या पर्यटकांचे स्थलांतर अपेक्षित आहे.
५ ऑगस्ट २०२५ रोजी, उत्तरकाशीतील गंगोत्रीकडे जाणाऱ्या मार्गावरील मुख्य थांबा म्हणून ओळखले जाणारे धाराली गाव अवघ्या ३४ सेकंदांच्या पुरात उद्ध्वस्त झाले. यामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अडकलेल्या पर्यटकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ आणि इतर जिल्ह्यातील ४० अशा एकूण ५१ पर्यटकांचा समावेश आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून पर्यटकांशी सतत संपर्क साधत आहे.
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंडमधील उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि पिथौरागढ हे जिल्हे सर्वाधिक धोकादायक मानले जातात. अलीकडे घडत असलेल्या काही घटनांमुळे इथलं पर्यटन धोक्यात आलं आहे.
उत्तराखंड येथे झालेल्या ढगफुटीमुळे पुराचे पाणी आणि ढिगाऱ्यामुळे अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे अनेक पर्यटक अडकले असून त्यांच्या बचावासाठी अजित पवार प्रयत्न करत आहेत.
मंगळवारी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचे पाणी आणि ढिगाऱ्यामुळे अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळेचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे
धराली हर्षिल खोऱ्यातील सर्वात समृद्ध पर्यटन स्थळ मानलं जातं. निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, तसेच गंगोत्रीला जाणारे हजारो भाविक इथे वर्षभर थांबतात. मात्र आज झालेल्या ढगफुटीतनंतर झालेल्या दुर्घटनेत हे गाव मलब्यात गाडलं गेलं…
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे आज दुपारी घडलेल्या दुर्घटनेत लष्कराचे १० जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. तसंच येथील हेलिपॅड पूर्णपणे मलब्यात गायब झाल असून लष्करी छावणीचंही नुकसान झालं आहे.
उत्तरकाशी बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या ४१ मजुरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यांनी सर्वांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.
तब्बल 17 दिवसापासून उत्तरकाशीतील सिल्क्यरा बोगद्यात (Uttarakashi tunnel rescue) अडकलेल्या 41 मजुरांची अखेर सुटका करण्यात आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दरड कोसळल्याने कामगार आत अडकले होते. रेस्क्यू ऑपरेशनच्या अंतिम…
उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना (उत्तराखंड टनेल रेस्क्यू ऑपरेशन) बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. मॅन्युअल ड्रिलिंग किंवा वरपासून खालपर्यंत 86 मीटरपर्यंत ड्रिलिंग, या दोन पर्यायांवर आता काम…