भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याबद्दल सुनील गावस्कर यांनी एक मोठे विधान केले आहे. श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीरच्या या निर्णयाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
भारत नुकताच आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांची मालिका खेळून आला आहे. त्यात भारताचा पराभव झाला आहे. या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवले जाईल अशी अपेक्षा होती.
वैभव सूर्यवंशीने नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. वैभव सूर्यवंशीने पोस्टमध्ये 'ग्रेटफूल इन' असे म्हटले आहे. त्यामुळे त्याला आजच्या सामन्यात डेब्यू करण्याची संधी मिळणार…
भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीबद्दल एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. चाहत्यांची यामुळे निराशा होऊ शकते
चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमच्या पीच रिपोर्टविषयी बोलायचे झाल्यास या ठिकाणी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. या इंटरनॅशनल स्टेडियमवर तब्बल 8 सामने खेळवले गेले आहेत.
वैभव सूर्यवंशीने अद्याप भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलेले नाही, त्यामुळे श्रेयस अय्यरवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पत्रकार परिषदेत वैभवबाबत प्रश्न विचारल्यावर मात्र श्रेयस भडकला
आयर्लंड विरुद्ध भारताने नुकतेच दोन सामन्यांची सिरिज खेळली आहे. या सिरिजमध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा पराभव झाला आहे.
नुकतीच आयर्लंड विरुद्ध भारत दोन टी 20 सामन्यांची मालिका पार पार पडली. यामध्ये भारताला 2-0 ने परभवा स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे वरुण चक्रवर्तीचे संघात दाखल होणे हे नक्कीच गोलंदाजी मजबूत…
आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत मानहानिकारक पराभवानंतर, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध नव्या सुरुवातीच्या शोधात असेल. पहिल्या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल अपेक्षित आहेत.
आयर्लंडकडून भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने ही लज्जास्पद कामगिरी केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे.
पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते असे वाटले होते. मात्र त्यांना इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी देण्यात आली नाही.
IND vs IRE 2nd T20 Toss : भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा टी- २० सामना थोड्याच वेळात बेलफास्टमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.
IND vs IRE 2nd T20 Belfast Pitch Report and Playing 11: भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा टी- २० सामना आज बेलफास्टमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज…
भारत अन् आयर्लंडच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. वैभव सूर्यवंशीला संघात स्थान न दिल्याने चाहते नाराज झाले आहेत.
काल बेलफास्टमध्ये भारत अन् आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांनी त्याला संधी दिली नसल्याचे पहायला…
श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत होता. मात्र त्याच्या नेतृत्वात भारताला परभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अनेक रील्स, मीम्स व्हायरल होत आहेत.
टीम इंडिया आयर्लंडविरुद्धचा पहिला टी२० सामना ३४ धावांनी हरली. संजू सॅमसन अवघ्या ५ धावांवर बाद झाला. सुरुवातीच्या जोडीपैकी फक्त अभिषेक शर्माने चांगली कामगिरी केली होती.
वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी भारत विरुद्ध आयर्लंड टी-२० मालिकेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. पदार्पण न झाल्याने मायकल वॉनने संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.