मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी जीवनात सुख, समृद्धी आणि शांती मिळविण्यासाठी काही वास्तू उपाय केल्यास फायदा होऊ शकतो. महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते.
मुलाच्या खोलीचा रंग आणि दिशा त्याच्या वागणुकीवर आणि अभ्यासावर लक्षणीय परिणाम करतात. वास्तूनुसार मुलांच्या खोलीत हलके रंग वापरावेत, तर त्यांचे लक्ष विचलित होईल अशी कोणतीही पेंटिंग किंवा वस्तू लावू नका.
अनेक वेळा एखादी व्यक्ती घराच्या सजावटीत अशा वस्तू आणते, ज्याची त्याला कल्पना नसते. खरं तर, आज आपण घराच्या सजावटीला मोहक बनवणारी गोष्ट सांगणार आहोत, ती म्हणजे वनस्पती. कोणती झाडे घरात…
बेडरूम हा घराचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकजण आपली बेडरूम खूप छान आणि सुंदर बनवतो. बेडरूमसाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत जे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेपासून ते कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी इथपर्यंत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर वास्तुशास्त्र आयुष्यातील अशा अनेक गोष्टींबाबत मार्गदर्शन सुद्धा करते. आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये स्वयंपाक…
शिक्षणाचे नाव ऐकताच पळून जाणारी काही मुले आहेत. त्यांचे लक्ष अभ्यासाकडे नसते. अशी मुले अभ्यासातून मन चोरतात. कोरोना महामारीनंतर मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव आणखी वाढला आहे.
रत्येक गोष्ट योग्य दिशेला, योग्य ठिकाणी ठेवल्यानं घरात सकारात्मकता येते. अशाच पद्धतीनं घराच्या भिंतीवरील घड्याळाबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम सांगण्यात आले आहेत.
घराचं मुख्य द्वार सर्व सुख देणारं असतं असं मानलं जातं. हे घराचं मुख्य अंग आहे. जर या दाराची जागा व्यवस्थित, वास्तुशास्त्रानुसार असेल तर अनेक दोषांचं आपोआपच निवारण होतं.
वास्तुशास्त्रानुसार घरातील काही गोष्टी सकारात्मक आणि काही नकारात्मक ऊर्जा आणतात. सकारात्मक ऊर्जांसह वस्तू ठेवल्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते, तर नकारात्मक ऊर्जा असलेल्या गोष्टीच नुकसान करतात.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये थोडासा बदल केला तर, खूप फायदा होऊ शकतो. घरामध्ये काही वस्तू ठेवल्यामुळे देखील पॉझिटिव्ह एनर्जी वाढायला लागते. जाणून घेऊयात काही वास्तू उपाय,
घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्यासाठी घरात काही बदल केले पाहिजेत. कधी कधी आपल्याला छोट्या चुकांची मोठी किंमत चुकवावी लागते. वास्तूशी संबंधित झालेल्या चुकांमुळे अनेकदा कठीण प्रसंग…
घरामध्ये पाण्याची टाकी योग्य दिशेला ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पाण्याची टाकी चुकीच्या दिशेला ठेवल्याने धनहानीसोबतच अनेक आजार होऊ शकतात. जाणून घ्या पाण्याची टाकी कोणत्या दिशेला ठेवावी आणि कोणत्या दिशेला…