भाजप पक्ष तळागाळापर्यन्त पोहोचवण्यासाठी रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, संत सर, कांत बाबू यांसह जगन्नाथ पाटील, पदू काका, के आर जाधव या सगळ्यांचे प्रचंड योगदान असं मंत्री रविंद्र चव्हाण यांनी वक्तव्य…
महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे. राज्यात विधानसभेसाठी पुढील महिन्यात दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता कालावधी लागू झाला आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांनी पोस्टर , बॅनर असतील तर ते स्वत:हून काढावेत अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी केली…
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात शाब्दीक चकमक वारंवार सुरु आहे. अशातच आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सणसणीत शब्दांत टीका केली आहे.
विधानसभेच्या निवडणूकांसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. अशातच आता भिवंडी मतदारसंघातील प्रकाश पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भिवंडीत महायुतीची सत्ता येणार असा विश्वास प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपाचे विद्यमान आमदार यांना स्वपक्षातूनच आव्हान देण्यास सुरुवात झाली आहे, असं भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माजी नगरसेविका लीना गरड यांना आगामी विधानसभेच्या निमित्ताने तयारीला लागण्याचे संकेत देण्यात आले असल्याची माहिती गरड समर्थकांकडून देण्यात आली आहे. कोणत्याही परस्थितीत पनवेल विधानसभेची निवडणूक जिंकणारच असा विश्वास गरड यांचे…
विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणामुळे भाजपचा ताण वाढला आहे. हे सर्वेक्षण महाराष्ट्राबाबत करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार राज्यात उद्धव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
समविचारी पक्षासोबत काम करणे सोपे जाते. पण भिन्न भिन्न विचारांच्या पक्षासोबत काम करणे अवघड जाते. कार्यकर्त्यानांही अवघड जाते, मतदारही संभ्रमात पडतात. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारानेच काम…
शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणूकीपूर्णी मोठी घोषणा केली आहे. लोकसभेमध्ये हारल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला असून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेला कोणाशीही युती करण्याच्या भानगडीत पडणार नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका मनसे 225 ते 250 जागांवर स्वबळावर निवडणूक…
आगामी लोकसभा (Loksabha) आणि अनेक राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसने तयारीला वेग दिला असून, यंदा लोकसभा आणि महाराष्ट्रातील निवडणुका सोबत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.